शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

वीज दर कपातीचे ऊर्जामंत्र्यांचे संकेत

By admin | Updated: January 13, 2015 01:22 IST

विजेच्या उत्पादन खर्चात झालेली वाढ, वीज गळतीमुळे होत असलेले नुकसान यामुळे विजेच्या दरात वाढ झाली आहे. त्याचा भुर्दंड ग्राहकांवर बसतो आहे. वीज दर कमी करण्यासाठी आवयक असलेल्या

नियामक आयोगाकडे प्रस्ताव देणारनागपूर : विजेच्या उत्पादन खर्चात झालेली वाढ, वीज गळतीमुळे होत असलेले नुकसान यामुळे विजेच्या दरात वाढ झाली आहे. त्याचा भुर्दंड ग्राहकांवर बसतो आहे. वीज दर कमी करण्यासाठी आवयक असलेल्या सर्व प्रक्रियेचे नियोजन करण्यासाठी येत्या २१,२२ व २३ जानेवारीला ऊर्जा खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक आायोजित केली आहे. यात राज्यातील उपलब्ध विजेचा आढावा घेण्यात येईल. त्यानंतर ३० जानेवारीपूर्वी वीज नियामक आयोगाकडे वीज दर कमी करण्यासंदर्भातील प्रस्ताव सादर केला जाईल, अशी माहिती ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. टिळक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बावनकुळे म्हणाले, वीज दर कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. त्यासाठी नियोजन सुरू आहे. वीज दर कमी करण्यासाठी कोळशावर होणारा वाहतूक खर्च कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याचबरोबर वीज वितरण प्रक्रियेत होणारी वीज गळती कशी कमी करता येईल, याकडे विशेषत्वाने लक्ष देण्यात येत आहे. वेकोलिकडून पुरविल्या जाणाऱ्या कोळशाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यात येणार आहे. तसेच वीज खरेदीसाठी व कोळशाच्या पुरवठ्यासाठी ओपन एक्सेस पॉलिसीच्या माध्यमातून खर्च कमी करण्याचा प्रयत्न आहे. आघाडी सरकारने १२ टक्के दराने कर्ज घेतले असून, त्यापेक्षाही कमी व्याज दराने कर्ज उपलब्ध कसे होईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सोलर पंपाचा प्रस्ताव मंत्रीमंडळापुढे राज्य सरकारने शेतकऱ्यांना पाच लाख सोलर पंप देण्याची घोषणा केली होती. दहा हजार पंपचा प्रस्ताव केंद्र सरकारला दिला आहे. शेतकऱ्यांना कमी किंमतीत सोलर पंप मिळावे, यासाठी संपूर्ण प्रस्ताव ३० जानेवारीपूर्वी मंत्रिमंडळापुढे मांडण्यात येईल. यापुढे विजेच्या क्षेत्रात कुठल्याही विभागावर अन्याय होणार नाही, असेही ते म्हणाले. गुणवत्तापूर्ण सोलर पॉलिसी आणणार: विजेची मागणी लक्षात घेता, सोलरद्वारे वीज निर्मितीचा सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी गुणवत्तापूर्ण सोलर पॉलिसी तयार करण्यात येत आहे. मेडासुद्धा यासाठी कार्यरत आहे. सोलरद्वारे निर्माण झालेली वीज ग्रीडमधून वितरित न करता, आॅफ ग्रीड त्याचा उपयोग करण्यावर भर राहणार आहे. तयार होणारी सोलर पॉलिसी देशातील सर्वात गुणवत्तेची ओळखल्या जाईल, असा दावा बावनकुळे यांनी केला.