शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
3
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
4
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
5
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
6
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
7
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
8
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
9
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
10
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
11
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
12
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
13
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
14
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
15
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
16
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
17
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
18
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
19
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?

महिन्याअखेरपर्यंत चार गावे स्थलांतरित करणार

By admin | Updated: June 11, 2014 01:23 IST

गोसेखुर्द प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी मुख्य सचिव जे. एस. सहारिया स्वत: जातीने लक्ष घालत आहे. नागपूर जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पातील जीवनापूर, सिर्सी, खराडा व पांजरेपार या

गोसेखुर्द : मुख्य सचिवांचे आदेशनागपूर : गोसेखुर्द प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी मुख्य सचिव जे. एस. सहारिया स्वत: जातीने लक्ष घालत आहे. नागपूर जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पातील जीवनापूर, सिर्सी, खराडा व पांजरेपार या चार गावांना ३० जूनपर्यंत स्थलांतरण करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.गोसेखुर्द प्रकल्पाच्या पुनर्वसनाचा प्रश्न शासनाने गांभीर्याने घेतला आहे. गावांचे स्थलांतरणाच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी मुख्य सचिव सहारिया यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. बाधित क्षेत्रातील नागपूर जिल्ह्यातील जीवनापूर, सिर्सी, खराडा व पांजरेपारा या चार गावांचे स्थलांतरण ३० जूनपर्यंत करण्यास त्यांनी सांगितले आहे. पूर्व विदर्भातील या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे सरासरी १० लाख हेक्टरमध्ये सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. शासनाने पुनर्वसनाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी १२०० कोटींचे पॅकेज दिल्यानंतर तत्कालीन विभागीय आयुक्त बी.व्ही गोपालरेड्डी आणि तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पॅकेजच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रामाणिक प्रयत्न केले. मात्र अद्यापही काही अडचणी आहेत. काही गावे स्थलांतरित न झाल्याने पाण्याची पातळी वाढविण्यातही अडचणी येत आहेत. पावसाळ्यात अडचणी येण्याचा धोका लक्षात घेऊन, वरील चारही गावांचे स्थलांतरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. दरम्यान, विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत पुढील आठवड्यात पुनर्वसनासंदर्भात भंडारा येथे बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)