शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
3
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
4
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
5
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
6
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
7
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
8
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
9
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
10
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
12
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
13
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
14
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
15
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
16
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
17
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
18
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
19
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
20
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...

प्रवेश प्रक्रिया संपता संपेना

By admin | Updated: September 20, 2016 02:57 IST

गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेली अकरावीची प्रवेश प्रक्रिया अद्याप संपलेली नाही.

मुंबई : गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेली अकरावीची प्रवेश प्रक्रिया अद्याप संपलेली नाही. दहावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या बहुतांश विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळाला नसल्याचे कारण देत सोमवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयालबाहेर गर्दी केली होती.यावेळी काही विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता, गुणपत्रिका मिळाली नसल्याने प्रवेश अर्जच भरला नसल्याचे कळाले तर काहींनी चुकीचा अर्ज भरल्याने प्रवेशापासून वंचित राहिल्याचे सांगितले. ज्या विद्यार्थ्यांनी एकदाही प्रवेश प्रक्रियेत भाग घेतलेला नाही किंवा अर्ज केल्यानंतरही ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही, त्यांची यादी तयार केली जात आहे. ही यादी शिक्षणमंत्री आणि एमकेसीएलला पाठवण्यात येईल. त्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रवेश कशाप्रकारे देता येईल, यावर मंगळवारनंतर निर्णय घेण्यात येईल, अशी प्रतिक्रिया शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी दिली.चव्हाण म्हणाले की, फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ज्या विद्यार्थ्यांचे नाव प्रवेशयादीत आलेले नाही, त्यांनी उपसंचालक कार्यालयात नावनोंदणी करावी. मुंबई महानगर क्षेत्रात अनेक महाविद्यालयांत रिक्त जागा आहेत. त्याठिकाणी त्यांना आॅनलाईन प्रक्रियेतून सामावून घेतले जाईल. याआधी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश बदलासाठी अर्ज किंवा नोंदणी करू नये, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)