शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

प्रवेश प्रक्रिया संपता संपेना

By admin | Updated: September 20, 2016 02:57 IST

गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेली अकरावीची प्रवेश प्रक्रिया अद्याप संपलेली नाही.

मुंबई : गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेली अकरावीची प्रवेश प्रक्रिया अद्याप संपलेली नाही. दहावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या बहुतांश विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळाला नसल्याचे कारण देत सोमवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयालबाहेर गर्दी केली होती.यावेळी काही विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता, गुणपत्रिका मिळाली नसल्याने प्रवेश अर्जच भरला नसल्याचे कळाले तर काहींनी चुकीचा अर्ज भरल्याने प्रवेशापासून वंचित राहिल्याचे सांगितले. ज्या विद्यार्थ्यांनी एकदाही प्रवेश प्रक्रियेत भाग घेतलेला नाही किंवा अर्ज केल्यानंतरही ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही, त्यांची यादी तयार केली जात आहे. ही यादी शिक्षणमंत्री आणि एमकेसीएलला पाठवण्यात येईल. त्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रवेश कशाप्रकारे देता येईल, यावर मंगळवारनंतर निर्णय घेण्यात येईल, अशी प्रतिक्रिया शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी दिली.चव्हाण म्हणाले की, फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ज्या विद्यार्थ्यांचे नाव प्रवेशयादीत आलेले नाही, त्यांनी उपसंचालक कार्यालयात नावनोंदणी करावी. मुंबई महानगर क्षेत्रात अनेक महाविद्यालयांत रिक्त जागा आहेत. त्याठिकाणी त्यांना आॅनलाईन प्रक्रियेतून सामावून घेतले जाईल. याआधी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश बदलासाठी अर्ज किंवा नोंदणी करू नये, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)