शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
3
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
4
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
5
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
6
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
7
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
8
मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की राग राग होतो? त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या सोप्या टिप्स!
9
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
10
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
11
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
12
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
13
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
14
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
15
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
16
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
17
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
18
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."
19
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
20
चिकनच्या किमतीपेक्षा अंडी झाली महाग, भाज्यांचे दरही गगनाला; बांगलादेशात सगळाच गोंधळ

केडीएमटीच्या बसथांब्यावरही फेरीवाल्यांचे अतिक्रमण

By admin | Updated: June 13, 2016 04:06 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील मुख्य रस्ते, चौक तसेच पदपथ फेरीवाल्यांनी बळकावले आहेत.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील मुख्य रस्ते, चौक तसेच पदपथ फेरीवाल्यांनी बळकावले आहेत. त्यापुढे जाऊन आता त्यांनी केडीएमटीच्या बसथांब्याचाही ताबा घेतल्याचे डोंबिवलीतील नेहरू रोडवर दिसते. विशेष म्हणजे, या रस्त्याने बस धावत नाही. मात्र, केवळ जाहिरातींसाठी हा थांबा उभारण्यात आला आहे. बेभरवशाच्या कारभारामुळे केडीएमटीचे धिंडवडे निघत आहेत. मध्यंतरी डोंबिवलीतील टंडन रोडवरील बसथांबाच चोरीला गेल्याची तक्रार मनसेने रामनगर पोलीस ठाण्यात केली होती. यावर, शिवसेनेचे परिवहन सभापती भाऊसाहेब चौधरी यांनी बसथांबा नादुरुस्त झाल्याने तेथून तो हटवल्याचे स्पष्टीकरण देत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. असे असले तरी बसथांब्याकडे केडीएमटी उपक्रमाचे दुर्लक्ष होत असल्याची बाब पुन्हा नेहरू रोडवरील बसथांब्यावर फेरीवाल्यांचे झालेले अतिक्रमण पाहता समोर येते. या ठिकाणाहून एकही केडीएमटी बस जात नसताना हा बसथांबा कोणासाठी उभारला, असा सवाल उपस्थित होत आहे. या थांब्यावर भल्यामोठ्या जाहिराती लावण्यात आल्याने केवळ त्यासाठीच हा थांबा उभारल्याचे स्पष्ट होत आहे. दिवसभर फेरीवाले तर रात्रीच्या सुमारास गर्दुल्ले आणि भिकाऱ्यांचा या बसथांब्यात वावर असतो. त्यामुळे या परिसरातून जाणाऱ्या पादचाऱ्यांची सुरक्षितताही धोक्यात आली आहे. (प्रतिनिधी)तत्काळ हटवा : परिवहनचे शिवसेना सदस्य दत्तकुमार खंडागळे यांनीदेखील ही एकंदरीत परिस्थिती पाहताकेडीएमटी व्यवस्थापनाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. केवळ जाहिरातींसाठी उभारलेला आणि फेरीवाल्यांचे अतिक्रमण झालेला हा थांबा तत्काळ हटवावा, अशी मागणी व्यवस्थापनाकडे करणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.