शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

उधाणाचे पाणी दिवेआगरात घुसण्याची भीती

By admin | Updated: August 4, 2016 02:23 IST

संपूर्ण रायगड जिल्ह्यात गेले तीन दिवस सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे समुद्राला उधाण आले

दांडगुरी : संपूर्ण रायगड जिल्ह्यात गेले तीन दिवस सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे समुद्राला उधाण आले असून श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर या गावात पाणी शिरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उधाणाचे पाणी अंदाजे दोनशे फुटापर्यंत गावात आले असून ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. सरकारने धूप प्रतिबंध बंधारा बांधण्यासाठी दहा कोटींचा निधी मंजूर केला असून त्यातील अडीच कोटींचा पहिला निधी देण्याची घोषणा देखील जाहीर झाली परंतु सीआरझेडचा विषय प्रलंबित राहिल्याने घोषणा आणि निधी जैसे थे ही स्थिती पहावयास मिळत आहे तर दिवेआगर गाव भलेमोठे असले तरी मात्र ज्या बाजूने समुद्राच्या उधाणाचे पाणी गावात शिरणार आहे तो दिवेआगर मधील गावठाण अंदाजे १९६८ साली शासनाने गाव विस्ताराच्या दृष्टिकोनातून हे गावठाण या ठिकाणी घोषित करून येथील स्थानिक असून बेघर असलेल्यांना या जागेवर विस्तार करण्यासाठी हे प्लॉट बेघर असलेल्या भूमिपुत्रांना या गावठाणामध्ये घर बांधण्यासाठी देण्यात आले परंतु आता या ठिकाणी समुद्राचे पाणी गावात घुसण्याची दाट शक्यता असून येथील नागरिक भयभीत झाले आहेत. शासनाने वेळीच दखल घेऊन धूपप्रतिबंधक बंधारा वेळीच बांधला असता तर ग्रामस्थांच्या मनात आलेली भीती निर्माण झाली नसती. रायगडमध्ये होत असलेल्या पुराची दखल घेत शासनाने वेळीच या ठिकाणी धूप प्रतिबंधक बंधारा बांधून भयभीत असलेल्या ग्रामस्थांची मनात असलेल्या भीती दूर करून शासनाने या दिवेआगर गावाकडे प्रामुख्याने लक्ष देऊन ग्रामस्थांना मदतीचा हात देण्याची मागणी जोर धरत आहे.>धूपप्रतिबंधक बंधारा नसल्याने समुद्राच्या उधाणाचे पाणी दिवेआगर गावात घुसण्याची दाट शक्यता,अंदाजे दोनशे फूट समुद्राचे पाणी बाहेर आल्याने केतकीची झाडे सुध्दा कोलमडून पडली आहेत.