शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे 
3
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
4
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
5
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
6
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
7
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
8
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
9
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
10
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
11
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
12
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
13
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
14
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
15
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
16
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
17
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
18
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
19
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
20
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू

राज्यावर अवकाळी संकट

By admin | Updated: December 13, 2014 01:13 IST

विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्राला सलग दुस:या दिवशी वादळी वा:यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले, तर अनेक ठिकाणी गारपीट झाल्याने पिकांचे नुकसान झाले आह़े

गारपिटीचा तडाखा : उत्तर महाराष्ट्रात द्राक्षबागा आडव्या, दक्षिणोत रब्बीला फटका
मुंबई : विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्राला सलग दुस:या दिवशी वादळी वा:यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले, तर अनेक ठिकाणी गारपीट झाल्याने पिकांचे नुकसान झाले आह़े खरीप हंगाम गेला असताना रब्बीच्या सुरुवातीलाच अवकाळीने झोडपून काढल्याने शेतकरी पुरता हताश झाला आह़े 
 नाशिक जिलत अवकाळी पावसाचे व गारपिटीचे थैमान सुरूच असून, गुरुवारी सात तालुक्यांत 1क् हजारपेक्षा अधिक हेक्टरवरील पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.  मुसळधार पाऊस व गारपिटीने शुक्रवारी खान्देशातील काही भागाला विशेषत: धुळे जिलला झोडपून काढले. यामुळे  द्राक्ष, डाळींब, कांदा पिकाचे मोठय़ाप्रमाणावर नुकसान झाले आहे. जळगावसह जिलच्या काही भागात सायंकाळी  ढगांचा गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. अर्धा-पाऊण तास मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. तर या पावसामुळे नंदूरबारच्या सारंगखेडा यात्रेत भाविकांची तारांबळ उडाली.     
अहमदनगरच्या कोपरगाव तालुक्यात सलग दुस:या दिवशी शुक्रवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली़ शिर्डी परिसरात गारपीट, तर अकोले तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी दुपारी कोपरगाव शहरासह माहेगाव देशमुख, कोळपेवाडी, सुरेगाव, कोळगावथडी, शहाजापूर, वेळापूर, चासनळी, हंडेवाडी, मोर्विस, मायेगाव देवी परिसरात वादळी पाऊस झाला़
 
च्सातारा जिल्ह्याच्या विविध भागांत शुक्रवारी दुस:या दिवशीही पावसाच्या सरी कोसळल्या. या अवकाळी पावसामुळे तोडणीला आलेला ऊस, स्ट्रॉबेरी, हरभरा आणि कांदा पिकांचे नुकसान झाले आह़े दुष्काळी माण तालुक्यातील वरकुटे-मलवडी भागात अवकाळी पाऊस झाला. या भागात डाळिंब बागांवर या पावसाचा परिणाम होणार आहे. 
च्रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा शहराला सलग दुस:या दिवशी मुसळधार पावसाने झोडपून काढल़े या पावसामुळे झालेल्या नुकसानीच माहिती सरकारी कार्यालयाकडून उपलब्ध होऊ शकली नाही़
 
द्राक्ष उत्पादकांचे कोटय़ावधींचे नुकसान
सोलापूरमध्ये शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसाने काढणी झालेल्या कांद्याचा शेतातच रेंदा झाला तर बाजार समितीमध्ये आलेल्या कांदा भिजल्याने लाखो रूपयांचे  नुकसान झाले. तसेच द्राक्ष बागांना मोठा फटका बसला आह़े सलग तीन दिवस ढगाळ हवामान आणि पावसाची शक्यता असल्याने द्राक्ष उत्पादकांचे कोटय़ावधींचे नुकसान झाले आह़े
 
वादळ व गारांसह शिर्डीला झोडपले
गुरुवारी रात्री वादळ व गारांसह पडलेल्या जोरदार पावसाने शिर्डीला झोडपले. पजर्न्यमापकानुसार शिर्डीला 47 मिमी़ पाऊस झाला़
सोलापुरात 
कांदा भिजला
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी 55क् ट्रक कांदा आला होता. कांद्याची मोठी आवक झाल्याने बराचसा कांदा उघडय़ावर होता. पहाटे पावसाला सुरुवात झाल्याने कांद्याच्या पिशव्या अक्षरश: भिजून गेल्या.