शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

२४ तासांत पणन विधेयक मागे घेण्याची सरकारवर नामुष्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 06:33 IST

उशिरा सुचलेले शहाणपण; विरोधकांचा टोला

मुंबई : विधानसभेत मांडलेले आणि गदारोळात मंजूर करून घेतलेले विधेयक २४ तासात मागे घेण्याची नामुष्की बुधवारी राज्य सरकारवर ओढवली. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास आणि विनियमन तिसरी सुधारणा विधेयक २०१८ मागे घेत असल्याची घोषणा सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी परिषदेत केली.

बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी शेतकºयांकडून शेतमाल खरेदी करताना रोखीने व्यवहार करण्यावर या विधेयकामुळे बंदी येणार होती. मंगळवारी राज्य सरकारने विधानसभेत गदारोळातच तब्बल नऊ विधेयके संमत करुन घेतली. त्यामध्ये महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (तिसरी सुधारणा) विधेयक २०१८ या विधेयकाचाही समावेश होता. या विधेयकानुसार शेतकºयांनी बाजारात विक्रीसाठी आणलेल्या दोन लाख रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या शेतीमालाच्या संदर्भात विक्रेत्यांच्या वतीने कोणतीही रक्कम स्वीकारण्यास अथवा स्वत:च्या खात्यातून शेतकºयांना रक्कम अदा करण्यास व्यापाºयांना मनाई करण्यात आली होती.

मात्र, ही सुधारणा शेतकºयांसाठीच अडचणीची ठरणार असल्याचे सांगत त्यात सुधारणा कराव्यात अशी मागणी व्यापारी, अडत्यांनी केली होती. या विधेयकाविरोधात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी, अडते आणि माथाडींनी दोन दिवस बंद पुकारला होता.मंगळवारपासून पुकारलेल्या कामबंद आंदोलनामुळे शेतकºयांची कोंडी होण्याची भीती होती. त्या पार्श्वभूमीवर आज राज्य शासनाने हे विधेयक तातडीने मागे घेत असल्याचे जाहीर केले.विधेयकात आवश्यक ते बदल करणार - देशमुखबुधवारी राज्य शासनाने पणन विधेयक तातडीने मागे घेत असल्याचे जाहीर केले. आता बाजार समितीतील संबंधित सर्व घटकांची समिती नेमण्यात येणार आहे. त्या सर्वांशी चर्चा करून या विधेयकात आवश्यक ते बदल करण्यात येतील. त्यानंतर, सुधारित विधेयक पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधिमंडळात मांडले जाणार असल्याची माहिती पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

टॅग्स :Vidhan Bhavanविधान भवन