शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अकरावी प्रवेशप्रक्रिया मेअखेरीस

By admin | Updated: April 5, 2017 01:31 IST

इयत्ता दहावीची परीक्षा संपल्याने आता विद्यार्थी व पालकांना अकरावी प्रवेशाचे वेध लागले आहेत

पिंपरी : इयत्ता दहावीची परीक्षा संपल्याने आता विद्यार्थी व पालकांना अकरावी प्रवेशाचे वेध लागले आहेत. मात्र, त्यासाठी किमान दीड महिना वाट पाहावी लागणार आहे. या वर्षी विद्यार्थ्यांना मे महिन्यांच्या अखेरीस आॅनलाईन प्रवेश अर्ज भरता येणार आहेत. असे असले, तरी पुढील प्रक्रियेला विलंब होणार नाही, याची दक्षता केंद्रीय प्रवेश समितीकडून घेतली जाणार आहे.पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावीची प्रवेशप्रक्रिया केंद्रीय पद्धतीने आॅनलाईन राबविले जाते. केंद्रीय प्रवेश समितीमार्फत ही प्रक्रिया पार पाडली जाते. विद्यार्थ्यांना भाग १ व भाग २ अशा दोन टप्प्यांत आॅनलाईन प्रवेश अर्ज भरावे लागतात. ही प्रक्रिया सुटसुटीत व्हावी, यासाठी दहावीच्या निकालापूर्वीच अर्जाचा भाग एक भरून घेतला जात होता. ही प्रक्रिया एप्रिल महिन्याच्या अखेरीस किंवा मे महिन्याच्या सुरुवातीला सुरू केली जात होती. यंदा मात्र त्यामध्ये काहीसा बदल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना अर्जाचा पहिला भाग आता मे महिन्याच्या अखेरीस भरता येईल. त्यामुळे अजून दीड महिना वाट पाहावी लाणार आहे.याविषयी सहायक शिक्षण उपसंचालक व अकरावी समितीच्या सचिव मीनाक्षी राऊत म्हणाल्या, ‘‘यंदा प्रवेशासाठी नवी एजन्सी नेमण्यात आल्याने कनिष्ठ महाविद्यालयांच्या नोंदणीची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. माहितीपुस्तिकांच्या छपाईचे काम सुरू आहे. अर्ज भरण्यास लवकर सुरुवात केली तरी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद सुरुवातीला मिळत नाही. शेवटच्या काळातच अधिक गर्दी होते. तसेच या काळात शिक्षण विभाग व कनिष्ठ महाविद्यालयांतील कर्मचारी या कामात विनाकारण अडकून पडतात.’’त्यामुळे या वर्षी समितीने ही प्रक्रिया उशिरा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आॅनलाईन अर्ज महाविद्यालांमध्येच भरणे बंधनकारक करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना फारशी अडचण येणार नाही.