शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषण कमी करण्यासाठी वर्षभरात इलेक्ट्रिक वाहने

By admin | Updated: August 23, 2015 00:09 IST

प्रदूषण ही देशाची एक मोठी समस्या झाली आहे. ते कमी करण्यासाठी पुढील वर्षभरात पर्यावरणपूरक इलेक्ट्रीक बस, कार आणि दुचाकी बाजारात आणल्या जातील, अशी घोषणा केंद्रीय भृपूष्ठ

पुणे : प्रदूषण ही देशाची एक मोठी समस्या झाली आहे. ते कमी करण्यासाठी पुढील वर्षभरात पर्यावरणपूरक इलेक्ट्रीक बस, कार आणि दुचाकी बाजारात आणल्या जातील, अशी घोषणा केंद्रीय भृपूष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी पुण्यात केली. त्यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) तंत्रज्ञानाची निर्मिती करणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.पिंपरी-चिंचवड शहरातील उद्योग, व्यवसाय क्षेत्रातील ५८ नामवंतांच्या कर्तृत्वाचा आलेख मांडणाऱ्या ह्यलोकमत आयकॉन्स आॅफ पीसीएमसीह्ण या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. लोकमत मीडिया प्रा. लि.चे चेअरमन खासदार विजय दर्डा, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट, खासदार अनिल शिरोळे, ह्यलोकमतह्ण पुणे आवृत्तीचे संपादक विजय बाविस्कर व अन्य मान्यवर व्यासपीठावर होते. प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने वाहतूक मंत्रालय आणि इस्रो यांच्यामध्ये करार करण्यात आला. असून त्याअंतर्गत इस्रो ‘कॉस्ट इफेक्टिव्ह बॅटरी टेक्नॉलॉजी’ निर्माण करणार आहे; जी इलेक्ट्रीक बसमध्ये वापरण्यात येईल आणि पर्यावरणपूरक असेल. नियोजित वेळेत बॅटरींचे व्यावसायिक उत्पादन सुरू करण्यात येईल आणि वर्षभरात या गाडया रस्त्यावर धावतील, असे गडकरी म्हणाले.नागपूर आणि मुंबई यांना जोडणारा एक्स्प्रेस-वे बनविण्याचे काम सुरू असून तो पुण्यालाही जोडला जाईल, अशी माहिती देऊन ते म्हणाले, पुणे-नाशिक रस्ता निर्माण होण्यात भूमिअधिग्रहणाचे अडथळे येत होते. संबधितांना समजावून हा प्रश्न सोडविण्यात आल्याने आता भूमिअधिग्रहण वेगाने होऊ लागले असून लवकरच हा रस्ता तयार होईल.१,२०० ठिकाणी प्रवासी सुविधाराष्ट्रीय महामार्गांवरील अपघात होण्यामागे रस्त्याच्या कडेला वाहने थांबण्यासाठी जागा नसणे हे एक प्रमुख कारण असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे १ हजार २०० अ‍ॅमिनेटिज रोड साईट निर्माण करण्यात येणार आहेत. यासाठी जागांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. त्याअंतर्गत रस्त्यांच्या कडेला ५० एकर, ३५ आणि २५ एकर जागांवर अ‍ॅमिनेटिज उभारण्यात येणार आहेत, यामध्ये अपघातग्रस्तांना तत्काळ रुग्णालयांमध्ये नेण्यासाठी हेलिपॅड, छोटी रुग्णालये, ट्रक टर्मिनल असेल.अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्नशीलखासदार विजय दर्डा यांनी अध्यक्षीय भाषणात, पुण्याच्या विविध प्रश्नांबरोबरच रस्त्यावरील अपघातांमुळे जाणाऱ्या बळींची भीषणता सांगून याबाबत उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली. हाच धागा पकडून गडकरी म्हणाले, राज्यात मंत्री असताना अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी मी अपघात निवारण समितीची स्थापना केली होती. या समितीने राज्यातील अपघाताच्या क्षेत्रांचा अभ्यास केला आणि २ हजार अपघातप्रवण क्षेत्रे शोधून काढली. या भागांमध्ये विविध उपाययोजना करून अपघात कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले.