शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

ELECTION RESULT-शिवरायांच्या आशीर्वादाचा मुख्यमंत्र्यांसह भाजपा नेत्यांना विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2017 18:18 IST

विजयानंतर भाजपाला शिवाजी महाराजांचा विसर पडल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 23 - महाराष्ट्रातील महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांआधी सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपानं शिवाजी महाराजांचं नाव घेत जाहिरातबाजी करत जनतेला विजय मिळवून देण्याचं आवाहन केलं होतं. मात्र विजयानंतर भाजपाला शिवाजी महाराजांचा विसर पडल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. महापालिकांसह जिल्हा परिषदांमध्ये मिळालेल्या घवघवीत यशानंतर भाजपा नेत्यांच्या डोक्यात हवा गेल्याचं दिसत आहे. महापालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार आणि रावसाहेब दानवेंना शिवरायांचा विसर पडला आहे. निवडणुकांआधी शिवरायांचा जप करणा-या नेत्यांनी विजयानंतर शिवरायांबद्दल अवाक्षरही काढलं नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकदा, दोनदा नव्हे, तर चारदा नरेंद्र मोदींच्या पारदर्शी कारभारावर जनतेनं विश्वास दाखवत विजय मिळाल्याचं म्हणाले आहेत. मात्र त्यांनी एकदाही शिवाजी महाराजांचं नाव घेतलं नाही. तसेच भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनाही विजयाची नशा चढली असून, त्यांनीही शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना एकदाही शिवरायांची आठवण झाली नाही. (BMC ELECTION RESULTS : मुंबईत सेनेची वाढ फुटपट्टीत, तर भाजपाची पटींनी- आशिष शेलार)(BMC ELECTION RESULTS : राज-उद्धव एकत्र येणार नाहीत - मनोहर जोशी)तत्पूर्वी समुद्रातील शिवस्मारकाच्या उद्घाटनावेळी शिवस्मारक व्हावे, हीच बाळासाहेबांची इच्छा असा संदेश असणारे पोस्टर जागोजागी लावण्यात आले होतं. त्यावेळी शिवसेनेनं भाजपावर टीका केली होती. भाजपा या स्मारकाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यासाठी धडपडत आहे. शिवराय हे आमचे दैवत आहेत आणि त्यांना आमच्यापासून कोणीही दूर नेऊ शकत नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपावर टीका केली होती.