शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

आठवलेंना हव्यात २५ जागा

By admin | Updated: June 18, 2014 05:14 IST

रिपब्लिकन पार्टीच्या उमेदवाराला भाजपा-शिवसेनेची मते मिळाली नाहीत, अशी उघड नाराजी रिपाइंच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत आज व्यक्त करतानाच विधानसभा निवडणुकीत पक्षला किमान २५ जागा मिळाव्यात

मुंबई : लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघात रिपब्लिकन पार्टीच्या उमेदवाराला भाजपा-शिवसेनेची मते मिळाली नाहीत, अशी उघड नाराजी रिपाइंच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत आज व्यक्त करतानाच विधानसभा निवडणुकीत पक्षला किमान २५ जागा मिळाव्यात, असा ठराव पक्षाच्या बैठकीत करण्यात आला.विधानसभा निवडणुकीत आता तरी रिपाइंच्या उमेदवारांना युतीची मते मिळतील, याची काळजी त्यांच्या नेत्यांनी घ्यावी, तसेच रिपाइं उमेदवारांविरुद्ध युतीचे बंडखोर लढणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी, असा ठराव करण्यात आला. याबाबतची माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.रामदास आठवले यांनी पत्रकारांना दिली.प्रदेशाध्यक्ष भूपेश थूलकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. रिपाइंला विधानसभेच्या किमान २५ जागा मिळाव्यात, महायुतीची राज्यात सत्ता आल्यास १५ टक्के मंत्रिपदे आणि महामंडळांची १५ टक्के पदे मिळावीत, असा ठरावदेखील करण्यात आला. (विशेष प्रतिनिधी)