शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

ऐरोलीतील आठ हॉटेल सील

By admin | Updated: July 2, 2016 03:01 IST

परवानगी न घेता व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व मिठाई दुकानांविरोधात पालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे.

नवी मुंबई : परवानगी न घेता व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व मिठाई दुकानांविरोधात पालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे. शुक्रवारी ऐरोलीतील आठ दुकाने सील केली असून कारवाई केलेल्या हॉटेल व मिठाई दुकानांची संख्या ६८ झाली आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये हॉटेल, मिठाई, बेकरी, केटरर्स चालकांनी महापालिकेचा परवाना घेणे आवश्यक आहे. परंतु अनेक व्यावसायिकांनी पालिकेचे परवाने न घेताच व्यवसाय सुरू केला आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली परवाना विभागाचे अधिकारी दत्तात्रय नांगरे व त्यांच्या पथकाने सर्व दुकानदारांनी परवाना घेण्याचे आवाहन केले आहे. यानंतरही ज्यांनी परवाने घेतले नाहीत त्यांची दुकाने सील करण्यास सुरवात केली आहे. सीबीडी, सीवूड,नेरूळ, वाशी , कोपरखैरणे परिसरातील ६० हॉटेल, मिठाई दुकानांवर कारवाई केली आहे. शुक्रवारी ऐरोली परिसरात मोहीम राबविण्यात आली. येथील लिटील चायना, मधुर स्वीट, महालक्ष्मी स्वीट्स, हॉटेल साहील, श्रीकृष्ण बंगाली स्वीट्स, श्रीसाईराम मेस, फूड कार्निवल, नाजनुर केटरर्स ही आठ दुकाने सील केली आहेत. पालिकेच्या धडक मोहिमेमुळे विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून परवाने मिळविण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)>सीबीडी, सीवूड,नेरूळ, वाशी , कोपरखैरणे परिसरातील ६० हॉटेल, मिठाई दुकानांवर कारवाई केली आहे. शुक्रवारी ऐरोलीतील लिटील चायना, मधुर स्वीट, महालक्ष्मी स्वीट्स, हॉटेल साहील, श्रीकृष्ण बंगाली स्वीट्स, श्रीसाईराम मेस, फूड कार्निवल, नाजनुर केटरर्स ही आठ दुकाने सील केली आहेत.