शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
2
“प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यात भाजपाने पोसलेले डावे, जनसुरक्षा कायदा लावणार का?”: संजय राऊत
3
‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता...
4
'या' कंपनीला मिळाली मुंबई मेट्रोची 'मेगा' ऑर्डर! झुनझुनवालांचा 'हा' शेअर बनला रॉकेट! तुमचेही पैसे वाढणार?
5
Pune Crime: संतापजनक!१९ वर्षीय तरुणीवर वारकरी संस्थेत आणून अत्याचार; कीर्तनकार महिलेचाही कटात सहभाग
6
Vishwas Kumar : बोलणं बंद, झोप उडाली, मेंटली डिस्टर्ब... प्लेन क्रॅशमधून वाचलेल्या विश्वासची 'अशी' झालीय अवस्था
7
२६ व्या वर्षी प्रसिद्ध मॉडेलची आत्महत्या, पोलिसांना सापडली सुसाईड नोट, समोर आलं मोठं कारण
8
रीलपायी जीव गमावला! १६ वर्षांचा मुलगा ट्रेनवर चढला, हाय पॉवर केबलला स्पर्श झाला अन्...
9
'पायलटच्या आत्महत्येचा आरोप निराधार...' विमान अपघाताच्या चौकशी पथकात समावेश करण्याची पायलट युनियनची मागणी
10
तुमच्या कुंडलीत आहे पंचमहापुरुष योग? धन-धान्य-वैभव, पैसा कमी पडत नाही; भरघोस भरभराट, शुभ-लाभ!
11
'विराटला १८ वर्षांनंतर जिंकताना पाहून...", आरसीबीच्या विजयावर जिनिलियाची प्रतिक्रिया
12
फक्त निमिषाच नाही, तर जगभरातील तुरुंगात 'इतक्या' भारतीयांना झाली मृत्युदंडाची शिक्षा
13
चीननं केला विश्वासघात, भारताला दिली 'या' देशाने साथ; ५ वर्षाचं टेन्शन मिटलं, शेतकऱ्यांना मोठा फायदा
14
Sneha Debnath : ६ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या स्नेहाचा मृतदेह सापडला; आई-वडिलांचा टाहो, मैत्रिणीचा मोठा दावा
15
Good Luck Cafe: बन मस्क्यामध्ये काचेचे तुकडे; एफ. सी. रोडवरील गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित
16
Accident: आंब्याने भरलेली लॉरी मिनी ट्रकवर उलटली; ९ जण ठार, अनेकजण जखमी!
17
गृहप्रवेशानंतर नववधू चक्कर येऊन पडली, पतीने थेट प्रेग्नन्सी टेस्ट किटच आणली! चिडलेल्या नवरीने काय केलं वाचाच... 
18
Pravin Gaikwad : 'माझ्या हत्येचा कट होता, याला पूर्णपणे सरकार जबाबदार'; प्रवीण गायकवाडांचा आरोप
19
स्मशानभूमीचे उद्घाटन न झाल्याने अंत्यविधीस परवानगी नाकारली; भरपावसात डिझेल ओतून पेटवली चिता
20
नवी मुंबई: बेलापूरमधील पारसिक टेकडीवर भूस्खलन; मातीच्या ढिगाऱ्यासह झाडे उन्मळून पडली

शिक्षण विभाग प्रामाणिक व्यक्तींच्या शोधात!

By admin | Updated: February 13, 2015 01:23 IST

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या अधिपत्याखालील शिक्षण विभाग १५०० प्रामाणिक व्यक्तींच्या शोधात आहे. दहावी व बारावीच्या दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या

मुंबई : शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या अधिपत्याखालील शिक्षण विभाग १५०० प्रामाणिक व्यक्तींच्या शोधात आहे. दहावी व बारावीच्या दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका लिहिण्याकरिता ९वी व ११वीचे विद्यार्थी उपलब्ध होत नसल्याने दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या सूचनाबरहुकूम उत्तरपत्रिका लिहिण्याकरिता अशा प्रामाणिक लोकांचा संच बनवण्याचा आदेश शिक्षण विभागाने दिला आहे.दहावी व बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या दृष्टीहीन विद्यार्थ्यांना लेखनिक देण्याची सध्याची पद्धत आहे. मात्र सध्या या विद्यार्थ्यांना स्वत:चा अभ्यास करायचा असल्याने वेळ मिळत नाही. त्यामुळे आता सध्याची पद्धत रद्द करून दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका लिहिण्याकरिता १५०० प्रामाणिक व्यक्तींचा संच करण्याच्या सूचना तावडे यांनी दिल्या आहेत. माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत ही कार्यवाही करण्यात येणार आहे. (विशेष प्रतिनिधी)