शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

शिक्षण विभाग प्रामाणिक व्यक्तींच्या शोधात!

By admin | Updated: February 13, 2015 01:23 IST

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या अधिपत्याखालील शिक्षण विभाग १५०० प्रामाणिक व्यक्तींच्या शोधात आहे. दहावी व बारावीच्या दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या

मुंबई : शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या अधिपत्याखालील शिक्षण विभाग १५०० प्रामाणिक व्यक्तींच्या शोधात आहे. दहावी व बारावीच्या दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका लिहिण्याकरिता ९वी व ११वीचे विद्यार्थी उपलब्ध होत नसल्याने दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या सूचनाबरहुकूम उत्तरपत्रिका लिहिण्याकरिता अशा प्रामाणिक लोकांचा संच बनवण्याचा आदेश शिक्षण विभागाने दिला आहे.दहावी व बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या दृष्टीहीन विद्यार्थ्यांना लेखनिक देण्याची सध्याची पद्धत आहे. मात्र सध्या या विद्यार्थ्यांना स्वत:चा अभ्यास करायचा असल्याने वेळ मिळत नाही. त्यामुळे आता सध्याची पद्धत रद्द करून दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका लिहिण्याकरिता १५०० प्रामाणिक व्यक्तींचा संच करण्याच्या सूचना तावडे यांनी दिल्या आहेत. माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत ही कार्यवाही करण्यात येणार आहे. (विशेष प्रतिनिधी)