शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
4
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
5
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
6
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
7
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
8
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
9
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
10
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
11
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
12
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
13
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
14
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
15
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
16
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
17
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
18
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
19
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
20
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय

शिक्षण विभाग प्रामाणिक व्यक्तींच्या शोधात!

By admin | Updated: February 13, 2015 01:23 IST

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या अधिपत्याखालील शिक्षण विभाग १५०० प्रामाणिक व्यक्तींच्या शोधात आहे. दहावी व बारावीच्या दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या

मुंबई : शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या अधिपत्याखालील शिक्षण विभाग १५०० प्रामाणिक व्यक्तींच्या शोधात आहे. दहावी व बारावीच्या दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका लिहिण्याकरिता ९वी व ११वीचे विद्यार्थी उपलब्ध होत नसल्याने दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या सूचनाबरहुकूम उत्तरपत्रिका लिहिण्याकरिता अशा प्रामाणिक लोकांचा संच बनवण्याचा आदेश शिक्षण विभागाने दिला आहे.दहावी व बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या दृष्टीहीन विद्यार्थ्यांना लेखनिक देण्याची सध्याची पद्धत आहे. मात्र सध्या या विद्यार्थ्यांना स्वत:चा अभ्यास करायचा असल्याने वेळ मिळत नाही. त्यामुळे आता सध्याची पद्धत रद्द करून दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका लिहिण्याकरिता १५०० प्रामाणिक व्यक्तींचा संच करण्याच्या सूचना तावडे यांनी दिल्या आहेत. माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत ही कार्यवाही करण्यात येणार आहे. (विशेष प्रतिनिधी)