शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
4
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
5
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
6
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
7
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
8
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
12
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
13
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
14
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
15
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
16
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
17
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
18
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
19
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
20
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी

शिक्षण विद्यार्थीकेंद्री करावे

By admin | Updated: May 16, 2016 04:30 IST

आपली शिक्षण व्यवस्था ही अधिकाधिक विद्यार्थीकेंद्री करण्यावर भर राहील, असे प्रतिपादन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले.

मुंबई : विद्यार्थ्यांच्या मार्कलिस्टवरील नापास हा शिक्का पुसण्याचे काम आम्ही प्राधान्याने करणार आहोत, ते करताना विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांचा व कौशल्याचा विकास करण्याकडेही विशेष लक्ष देण्यात येईल. एकूणच आपली शिक्षण व्यवस्था ही अधिकाधिक विद्यार्थीकेंद्री करण्यावर भर राहील, असे प्रतिपादन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले.मुंबई मराठी पत्रकार संघाच्या मुख्य सभागृहात शनिवारी सायंकाळी भीमराव भोयर यांच्या ‘शिक्षणवाटा चोखाळताना’ या पुस्तकाचे प्रकाशन शिक्षणमंत्री तावडे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी तावडे बोलत होते. या वर्षीपासून दहावीप्रमाणेच बारावीच्या विद्यार्थ्यांचीदेखील पुरवणी परीक्षा निकालानंतर एका महिन्यात घेतली जाणार आहे, असे तावडे म्हणाले.या कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके, आमदार कपील पाटील, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय संघटक श्याम मानव, पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनाचे अरुण जाखडे यांच्यासह शिक्षण व प्रसारमाध्यम क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)>येत्या २७ ते ३० मेदरम्यान दहावीच्या परीक्षेचा निकाल लावण्याचा प्रयत्न असून, एका महिन्यानंतर नापास विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा घेतली जाणार आहे. >विशेष म्हणजे या वर्षीपासून फेरपरीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे समुपदेशन करण्यात येणार असून, त्याआधारे या सर्व विद्यार्थ्यांना त्यांचा कल लक्षात घेऊन कौशल्य विकास प्रशिक्षणांतर्गत विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती विनोद तावडे यांनी दिली.