शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

पर्यावरणीयदृष्ट्या ८९ गावातील क्षेत्र संवेदनशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2017 01:54 IST

रायगड व ठाणे जिल्ह्यातील एकूण ८९ गावांपैकी काही गावे पूर्ण, तर काही गावांतील काही भाग ‘पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र’ म्हणून भारत सरकारच्या

जयंत धुळप / अलिबागरायगड व ठाणे जिल्ह्यातील एकूण ८९ गावांपैकी काही गावे पूर्ण, तर काही गावांतील काही भाग ‘पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र’ म्हणून भारत सरकारच्या पर्यावरण व वनविभागाच्या ४ फेब्रुवारी २००३ च्या अधिसूचनेद्वारे घोषित करण्यात आला आहे. या क्षेत्रात विकासकामे करण्यासाठी मॉनेटरिंग कमिटीची (सनियंत्रण समिती) पूर्वपरवानगी आवश्यक करण्यात आली आहे. समितीच्या बैठकीपूर्वी पाच दिवस अगोदर परवानगीसाठी अर्ज करणे आवश्यक असल्याचे रायगड जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले.भारत सरकार पर्यावरण विभागाच्या १ मार्च २०१७ च्या परिपत्रकानुसार भारतीय प्रशासन सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी वासुदेव जी. गोरडे यांच्या अध्यक्षतेखाली ९ सदस्यांची मॉनेटरिंग कमिटी दोन वर्षांसाठी गठित करण्यात आली आहे. या समितीचे सदस्य सचिव रायगड जिल्हाधिकारी हे आहेत.