शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणीयदृष्ट्या ८९ गावातील क्षेत्र संवेदनशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2017 01:54 IST

रायगड व ठाणे जिल्ह्यातील एकूण ८९ गावांपैकी काही गावे पूर्ण, तर काही गावांतील काही भाग ‘पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र’ म्हणून भारत सरकारच्या

जयंत धुळप / अलिबागरायगड व ठाणे जिल्ह्यातील एकूण ८९ गावांपैकी काही गावे पूर्ण, तर काही गावांतील काही भाग ‘पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र’ म्हणून भारत सरकारच्या पर्यावरण व वनविभागाच्या ४ फेब्रुवारी २००३ च्या अधिसूचनेद्वारे घोषित करण्यात आला आहे. या क्षेत्रात विकासकामे करण्यासाठी मॉनेटरिंग कमिटीची (सनियंत्रण समिती) पूर्वपरवानगी आवश्यक करण्यात आली आहे. समितीच्या बैठकीपूर्वी पाच दिवस अगोदर परवानगीसाठी अर्ज करणे आवश्यक असल्याचे रायगड जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले.भारत सरकार पर्यावरण विभागाच्या १ मार्च २०१७ च्या परिपत्रकानुसार भारतीय प्रशासन सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी वासुदेव जी. गोरडे यांच्या अध्यक्षतेखाली ९ सदस्यांची मॉनेटरिंग कमिटी दोन वर्षांसाठी गठित करण्यात आली आहे. या समितीचे सदस्य सचिव रायगड जिल्हाधिकारी हे आहेत.