शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

फळे खा; पण बिया द्या!

By admin | Updated: July 31, 2016 04:14 IST

दोन महिन्यांत ४ कोटी ४० लाख फळबिया वृक्षारोपणासाठी जमा करण्यात आल्या आहेत.

मारोती जुंबडे,

परभणी- जिल्ह्याला भेडसावणाऱ्या दुष्काळाच्या दृष्टचक्रातून मुक्त करण्यासाठी नाम फाऊंडेशनच्या पुढाकारातून ‘फळे तुम्ही खा, बिया आम्हाला द्या’ या उपक्रमांतर्गत दोन महिन्यांत ४ कोटी ४० लाख फळबिया वृक्षारोपणासाठी जमा करण्यात आल्या आहेत. त्यामधील ४ लाख बियांचे वृक्षारोपणही कृषीभूषण कांतराव देशमुख यांच्या पुढाकारातून करण्यात आले आहे. नाम फाऊंडेशनचे कृषी विभागप्रमुख कांतराव देशमुख झरीकर यांनी आपल्या कल्पनेतून दोन महिन्यांपूर्वी ‘फळे तुम्ही खा, बिया आम्हाला द्या’ हा उपक्रम राबविण्याचे ठरविले. त्यांच्या या आवाहनाला लोकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. पुण्यातील या कार्यक्रमातून दोन टन बिया आयोजकांनी एकत्र करून या उपक्रमास दिल्या. तेव्हापासून शाळा, महाविद्यालय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमात उपस्थितांना बिया देण्याचे आवाहन केले. आतापर्यंत विविध ठिकाणाहून ४ कोटी ४० लाख फळ बिया जमा झाल्या आहेत. यामध्ये सीताफळ, पेरू, सफरचंद, आंबा, चिकू, संत्रा, मोसंबी आदी फळबियांचा समावेश आहे. यामधील ४ लाख बियांचे झरी परिसरात जलयुक्त शिवारच्या करण्यात आलेल्या कामाच्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले आहे. >असे झाले मोजमापजिथे-जिथे आवाहन केले तेथून फळबियांची आवक सुरू झाली. आलेल्या बियांचा हिशोब कसा ठेवायचा? हा प्रश्न समोर असताना एका किलोमध्ये किती बिया बसतात हे सर्व प्रथम पाहण्यात आले. या मोजमापात एका किलोमध्ये २ हजार ५० बिया जमल्यानंतर यावर पुढचा अंदाज लावण्यात आला.