शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

पूर्व विदर्भात १९४२ गावांना टंचाईच्या झळा!

By admin | Updated: April 13, 2015 05:07 IST

दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्यात नागपूर विभागात सध्या पाणीटंचाईची झळ जाणवत नसली तरी आगामी काळात पाणीटंचाई भीषण होण्याची शक्यता आहे़

नागपूर : दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्यात नागपूर विभागात सध्या पाणीटंचाईची झळ जाणवत नसली तरी आगामी काळात पाणीटंचाई भीषण होण्याची शक्यता आहे़ अमरावती विभागाचीही परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही़ चार गावांमध्ये ७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर ६ तालुक्यांमध्ये पाणीपातळीत घट झाली आहे.सहा जिल्ह्यांतील १९४२ गावे आणि ११ वाड्यांना टंचाईसदृश घोषित करण्यात आले आहे. नागपूर विभागातील मोठ्या प्रकल्पांमध्ये फक्त ३२ टक्के तर अमरावती जिल्ह्यात ३६.५२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. विभागातील काही जिल्ह्यांची भूजल पातळी घटली, तर काही जिल्ह्यांत वाढली आहे. सध्या विभागात फक्त नागपूर जिल्ह्यातील २ गावांत ३ टँकर सुरू आहेत. मागील वर्षी या काळात एकही टँकर सुरू झाला नव्हता. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि वर्धा या जिल्ह्यांतील १९४२ गावांमध्ये टंचाईच्या झळा अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत़ तसेच ६३ तालुक्यांत भूजल पातळी खोल गेली आहे. त्यापैकी ३९ तालुक्यांत ० ते १ मीटर, २ तालुक्यांत १ ते २ मीटर, एका तालुक्यात २ ते ३ मीटर तर उर्वरित तालुक्यांमध्ये यापेक्षा अधिक घट आहे. नागपूर विभागात ४० मध्यम प्रकल्प आहेत. त्यात १३ टक्के जलसाठा आहे. मागील वर्षी ३१ टक्के होता. या वर्षी ७४ एमएलडी साठा आहे. २०१४मध्ये १७० एमएलडी, २०१३मध्ये १०३ एमएलडी पाणीसाठा होता.