शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

भूकंप सांगून होत नसतात!

By admin | Updated: March 23, 2017 23:54 IST

माझ्या पक्षांतराबद्दल बातम्या येत आहेत. पण मी कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही, असे सांगत या बातम्या पेरण्यांमागे

मुंबई : माझ्या पक्षांतराबद्दल बातम्या येत आहेत. पण मी कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही, असे सांगत या बातम्या पेरण्यांमागे काँग्रेसमधील नेत्यांचा हात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला. शिवाय, राजकीय भूकंप सांगून होत नसतात, असे सूचक वक्तव्यही केले.राणे म्हणाले, मतदारसंघातील कामांसाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटलो. त्यावरून लगेच मी भाजपात जाणार अशा वावड्या उठविण्यात आल्या. मी कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही आणि कोणताही नेता मला भेटलेला नसताना गेले १५ दिवस माझ्या पक्षांतराची चर्चा सुरू आहे. मी कोणालाही न भेटता अशा बातम्या खात्री न करता पसरवणे चुकीचे आहे, असेही राणे म्हणाले. मात्र, त्याचवेळी अशा बातम्यांमागे पक्षातील काही नेत्यांचा हात असल्याचा आरोपही त्यांनी केला. पण कोणाचेही नाव घेतले नाही.आ. नीलेश राणे यांनी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीसपद का सोडले, असे विचारले असता प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण निर्णय घेण्यास दिरंगाई करत आहेत, असे उत्तर राणे यांनी दिले. तर वृत्तवाहिनीशी बोलताना राणे यांनी पक्ष नेतृत्वावर विश्वास असल्याचे सांगतानाच पक्षाने आपल्या क्षमतेचा पुरेपूर वापर करून घेतला नाही, अशी खंतही बोलून दाखवली. शिवाय, राज्यातील काही नेते स्वत:च्या स्वार्थापलीकडे पक्षाचा विचार करत नाहीत, अशी तोफही डागली. (विशेष प्रतिनिधी)