शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

प्रत्येकाने किमान एक झाड लावावे

By admin | Updated: June 21, 2016 04:11 IST

पर्यावरणाचा समतोल कायम राखण्यासाठी वृक्षलागवड करणे गरजेचे आहे. केवळ वनविभागावर हे काम न सोडता प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी झाड लावावे आणि त्याचे संगोपन करावे

रामटेक : पर्यावरणाचा समतोल कायम राखण्यासाठी वृक्षलागवड करणे गरजेचे आहे. केवळ वनविभागावर हे काम न सोडता प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी झाड लावावे आणि त्याचे संगोपन करावे, असे आवाहन राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. वनविभाग, सामाजिक वनीकरण संचालनालय व ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘वृक्षदिंडी यात्रे’चा प्रारंभ मुनगंटीवर यांच्या हस्ते करण्यात आलो. रामटेक शहरातील सुपर मार्केटच्या प्रांगणात सोमवारी झालेल्या या सोहळ्याला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, खा. अजय संचेती, यांच्यासह आमदार आणि मान्यवर उपस्थित होते. मुनगंटीवार म्हणाले की, ‘झाडांपासून सर्वच जातीधर्माच्या माणसाला प्राणवायू मिळतो. सध्या माणसे गरमीपासून दिलासा मिळावा म्हणून ‘एसी’ वापरतात. त्यासाठी विजेच्या बिलाचा भरणा करतात. दुसरीकडे एक रोपटे फुकट मिळेल काय, अशी विचारणा करतात. हे योग्य नाही. आपण सावली मिळावी, म्हणून झाड शोधतो, पण झाड लावण्याचा कधीच विचार करीत नाही. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करून रोपट्यांचे योग्य संगोपन केल्यास सर्वांचे आरोग्य चांगले राहील. त्यामुळे नागरिकांनी वृक्षलागवड करावी.’ पालकमंत्री बावनकुळे यांनी वीज वितरण विभागाद्वारे ५० हजार रोपट्यांची लागवड करण्याची ग्वाही दिली. ना. राजकुमार बडोले यांनी प्रत्येकाने वृक्षारोपण व रोपट्यांचे संगोपन करण्याचे आवाहन केले. (प्रतिनिधी)