शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

प्रत्येकाने किमान एक झाड लावावे

By admin | Updated: June 21, 2016 04:11 IST

पर्यावरणाचा समतोल कायम राखण्यासाठी वृक्षलागवड करणे गरजेचे आहे. केवळ वनविभागावर हे काम न सोडता प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी झाड लावावे आणि त्याचे संगोपन करावे

रामटेक : पर्यावरणाचा समतोल कायम राखण्यासाठी वृक्षलागवड करणे गरजेचे आहे. केवळ वनविभागावर हे काम न सोडता प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी झाड लावावे आणि त्याचे संगोपन करावे, असे आवाहन राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. वनविभाग, सामाजिक वनीकरण संचालनालय व ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘वृक्षदिंडी यात्रे’चा प्रारंभ मुनगंटीवर यांच्या हस्ते करण्यात आलो. रामटेक शहरातील सुपर मार्केटच्या प्रांगणात सोमवारी झालेल्या या सोहळ्याला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, खा. अजय संचेती, यांच्यासह आमदार आणि मान्यवर उपस्थित होते. मुनगंटीवार म्हणाले की, ‘झाडांपासून सर्वच जातीधर्माच्या माणसाला प्राणवायू मिळतो. सध्या माणसे गरमीपासून दिलासा मिळावा म्हणून ‘एसी’ वापरतात. त्यासाठी विजेच्या बिलाचा भरणा करतात. दुसरीकडे एक रोपटे फुकट मिळेल काय, अशी विचारणा करतात. हे योग्य नाही. आपण सावली मिळावी, म्हणून झाड शोधतो, पण झाड लावण्याचा कधीच विचार करीत नाही. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करून रोपट्यांचे योग्य संगोपन केल्यास सर्वांचे आरोग्य चांगले राहील. त्यामुळे नागरिकांनी वृक्षलागवड करावी.’ पालकमंत्री बावनकुळे यांनी वीज वितरण विभागाद्वारे ५० हजार रोपट्यांची लागवड करण्याची ग्वाही दिली. ना. राजकुमार बडोले यांनी प्रत्येकाने वृक्षारोपण व रोपट्यांचे संगोपन करण्याचे आवाहन केले. (प्रतिनिधी)