शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

वर्षभरात गरजूंना दोन हजार घरकुले

By admin | Updated: May 18, 2015 04:05 IST

आदिवासी, मागासवर्गीय आणि दारिद्रयरेषेखालील बेघर कुटुंबीयांना इंदिरा आवास योजनेचे घरकुल जातप्रवर्गाच्या प्राधान्यक्रमानुसार दिले

ठाणे : आदिवासी, मागासवर्गीय आणि दारिद्रयरेषेखालील बेघर कुटुंबीयांना इंदिरा आवास योजनेचे घरकुल जातप्रवर्गाच्या प्राधान्यक्रमानुसार दिले जाते. यानुसार वर्षभरात सुमारे दोन हजार घरकुलांचे बांधकाम करून ते संबंधितांना वाटप केले जाणार आहे.सुमारे एक लाख रुपये खर्चाच्या या घरासाठी शासनाकडून ९५ हजार रुपये अनुदान मिळणार आहे. लाभार्थ्याला श्रमदानातून पाच हजारांचे योगदान घरकुलासाठी करावे लागणार आहे. मागील वर्षी सुमारे चार हजार ६०० घरकुले मंजुर करण्यात आली. यापैकी तीन हजार ६७ घरांचे काम पूर्ण झाले आहे. एक हजार ६५१ घरांचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहे. याप्रमाणेच या आर्थिक वर्षात सुमारे दोन हजार घरकुलांचे वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी प्राप्त झालेल्या जुन्या प्रस्तावांच्या अर्जदारांचा प्राधान्याने विचार करण्यात येणार आहे. याकरिता गटविकास अधिकाऱ्यांकडून युद्धपातळीवर प्रस्ताव मागण्याचे काम जिल्हा परिषदेकडून केले जात आहे. (प्रतिनिधी)