शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

संमेलनकाळात जमला साडेसात टन कचरा

By admin | Updated: February 9, 2017 04:06 IST

शहरातील क्रीडासंकुलात ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान झालेल्या नव्वदाव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या कालावधीत ७.५ टन कचऱ्याची विल्हेवाट

अनिकेत घमंडी, डोंबिवलीशहरातील क्रीडासंकुलात ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान झालेल्या नव्वदाव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या कालावधीत ७.५ टन कचऱ्याची विल्हेवाट कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्वच्छता विभागाने लावली. त्यात ५.५ टन कचरा, तर २ टन सुका कचरा होता. सध्या मंडप उतरवण्याचे काम सुरू असून आणखी एक टन कचरा निघेल. त्याचीही तातडीने विल्हेवाट लावण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.महापालिकेच्या ‘ई’ प्रभाग स्वच्छता विभागाचे अधिकारी नरेंद्र धोत्रे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, ओला व सुका कचरा टाकण्यासाठी चार ठिकाणी नियोजन केले होते. सुक्या कचऱ्यामध्ये प्लास्टिक, पाण्याच्या बाटल्या, कागद, पुठ्ठे, पाण्याचे ग्लास आदी गोळा करण्यात आले. तर, ओल्या कचऱ्यात भोजन, न्याहारी, चहापान आदी ठिकाणी उरलेले अन्न, भाज्यांची टरफले तसेच भोजनमंडप आदी ठिकाणचा कचरा होता. ठिकठिकाणी कचऱ्याच्या पेट्या ठेवल्या होत्या. स्वच्छतेसाठी दोन शिफ्टमध्ये २४ कामगार नेमले होते. तसेच १२ जानेवारीपासून मैदानाच्या सफाईसाठी १५ कामगार कार्यरत होते. कचरा उचलणे तसेच तो डम्पिंगपर्यंत वाहून नेण्यासाठी एक बुलडोझर, ट्रक, आरसीसी गाड्या तैनात होत्या. प्लास्टिक कचरा तातडीने वेगळा करण्यात आला. त्यामुळे त्याची तातडीने विल्हेवाट लावता आली.त्याचबरोबर संमेलनस्थळी प्रत्येक सभामंडपात धूरफवारणी, जंतुनाशक पावडरफवारणी तसेच तीन फिरती शौचालये सज्ज ठेवण्यात आली होती. त्यामुळे येथे साहित्यप्रेमींची कुठलीही गैरसोय झाली नाही, असे ते म्हणाले. साहित्यप्रेमींचेही सहकार्यसाहित्यप्रेमी, नागरिक यांनीही स्वच्छता राखण्यासाठी साहाय्य केले. कुठेही अनावश्यक कचरा टाकला नाही. स्वच्छ भारत अभियान जागृतीचे बॅनर लावल्याने काहीसा फरक पडला.कचरापेट्यांमध्येच उपस्थितांनी कचरा टाकल्याने सफाई कामगारांनाही त्रास झाला नाही. स्वच्छता ठेवणे सोपे झाल्याचे धोत्रे म्हणाले.