शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
3
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
4
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
5
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
8
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
9
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
10
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
11
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
12
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
13
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
14
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
15
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
16
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
17
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
18
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
19
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
20
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

तलाठ्यांच्या संपामुळे नागरिकांची कामे ठप्प

By admin | Updated: April 29, 2016 02:01 IST

शेतकरी आणि नागरिकांची फेरफार, सातबारा नोंदी, उत्पन्न व इतर दाखले आदी कामे ठप्प झाली आहेत.

रावेत : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य तलाठी, पटवारी, मंडलाधिकारी यांनी दोन दिवसांपूर्वी पुकारलेल्या बेमुदत बंदमुळे पुनावळे, रावेत, वाल्हेकरवाडी आदी परिसरातील शेतकरी आणि नागरिकांची फेरफार, सातबारा नोंदी, उत्पन्न व इतर दाखले आदी कामे ठप्प झाली आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांची गैरसोय होत आहे. नेहमी शेतकरी आणि नागरिकांनी गजबजणाऱ्या तलाठी कार्यालयाच्या आवारात शुकशुकाट पाहावयास मिळाला. या संपाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. सध्या आरटीईचे प्रवेश सुरू आहेत. त्यासाठी उत्पन्नाचा दाखला लागतो. पण, तलाठीच संपावर गेल्यामुळे उत्पन्नाचा दाखला मिळणे बंद आहे. आरटीई अंतर्गत माझ्या पाल्याला शाळेमध्ये प्रवेश घ्यावयाचा असून, त्याकरिता तलाठ्याकडील उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे. परंतु, तलाठी बेमुदत संपावर गेल्यामुळे मला उत्पन्नाचा दाखला मिळणे अशक्य आहे, असे सुहास भालेकर यांनी सांगितले. (वार्ताहर)