शहरं
Join us  
Trending Stories
1
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
2
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
3
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
4
Panvel Municipal Election 2026: पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! भाजपाचे नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं 'कमळ'
5
संतापजनक! चालत्या कारमध्ये दोन तास लैंगिक अत्याचार, तरुणीला मारहाण; मध्यरात्री रस्त्यावर फेकून दिले
6
“काँग्रेसमुक्त भारतची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला”: हर्षवर्धन सपकाळ
7
लालू यादवांचा मुलगा तेज प्रताप यादव यांची तब्येत अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल, काय झालं?
8
इंदूरमध्ये दूषित पाण्याचा कहर, विषारी पाण्यामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू, हजारो जण बाधित
9
DSP संतोष पटेल यांनी 26 वर्षांनंतर फेडले ‘रक्ताचे ऋण’; संतु मास्टरच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली
10
आईशी भांडली, रागाने घराबाहेर पडली, नराधमाच्या तावडीत सापडली; तरुणीसोबत घडलं भयंकर
11
ऐन मनपा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा पक्षाला रामराम, शिंदे गटात प्रवेश
12
भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कधी बनणार; पाकिस्तानचा समावेश टॉप १० मध्ये आहे का?
13
आता कितीही धुके असू दे, वेगवान वंदे भारत ट्रेन थांबणार नाही; भारतीय रेल्वेने उचलले मोठे पाऊल!
14
कोण होती तातियाना श्लॉसबर्ग? अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्षांच्या नातीचा ३५व्या वर्षी मृत्यू
15
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
16
"अहंकार दुखावल्याने त्याने मलाच सिनेमातून काढून टाकलं...", बॉलिवूड दिग्दर्शकाकडून अक्षय खन्नाची पोलखोल
17
शिंदेसेनेत उफाळली नाराजी; ५०० हून अधिक होते इच्छुक
18
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
19
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
20
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

चार गुण कमी मिळाल्याने तिने मृत्यूला कवटाळले

By admin | Updated: May 30, 2017 23:52 IST

इयत्ता १२ विच्या परीक्षेत चार कमी मिळाल्यामुळे एका तरुणीने प्रकाशनगर येथे रेल्वे पटरीवर जाऊन रेल्वे खाली येत मृत्यूला कवटाळल्याची घटना घडली

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 30  - इयत्ता १२ विच्या परीक्षेत चार कमी मिळाल्यामुळे एका तरुणीने प्रकाशनगर येथे रेल्वे पटरीवर जाऊन रेल्वे खाली येत मृत्यूला कवटाळल्याची घटना घडली. ही घटना आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास प्रकाशनगर मध्ये घडली. मनीषा भाऊसाहेब गायकवाड असे तरुणीचे नाव आहे. आज दुपारी १ वाजता इयत्ता बारावीचा निकाल होता. मनीषा सुद्धा १२ वी इयत्तेत शिकत होती. तिला १२ वी इयत्तेत फक्त ४ मार्क कमी पडल्याने ती दुपारपासूनच खूप नाराज होती. नंतर तिने मैत्रिणीकडे जाऊन येते असे सांगून घराच्या बाहेर पडून घरापासून १०० मीटर वर असलेल्या रेल्वे पटरीवर जाऊन हैद्राबाद पॅसेंजर समोर येत आत्महत्या केली. हा प्रकार रेल्वे पटरीवरुन जाणाऱ्या एका व्यक्तीच्या निदर्शनात आला, त्या व्यक्तीने तात्काळ घटनेची माहिती मुकुंदवाडी पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच मुकुंदवाडी पोलीस घटनास्थळी धाव घेत मृतदेहास शवविच्छदानासाठी घाटी रुग्णालयात आणून घटनेची नोंद केली.