शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

‘घोटाळ्यांवरून सरकारची कोंडी’

By admin | Updated: July 19, 2015 01:43 IST

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी पहिल्या आठवड्यात लावून धरणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष आता विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात

मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी पहिल्या आठवड्यात लावून धरणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष आता विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात मंत्र्यांच्या घोटाळ्यांवरून सरकारची कोंडी करणार आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी विधानसभेत मांडतील. कर्जमाफीची मागणी ते मान्य करणार नाहीत, हे जवळपास स्पष्ट आहे. कर्जमाफीवरच अडून बसल्यास मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप, राज्यातील कायदा सुव्यवस्था या मुद्यांवरून सरकारची कोंडी करण्यास पुरेसा वेळ मिळणार नाही, असे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटते.(विशेष प्रतिनिधी)चिक्की प्रकरण, मंत्र्यांची बोगस डिग्री, वाढती गुन्हेगारी, मुंबईतील दारुकांड हे मुद्दे पुढील आठड्यात विरोधकांच्या अजेंड्यावर असतील.