शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

नाशिकमध्ये अतिवृष्टीमुळे रस्ता गेला पाण्यात वाहून, आठ गावांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2016 16:36 IST

बागलाण तालुक्यातील पश्चिम पटट्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने परिसरातील बळीराजा सुखावला

ऑनलाइन लोकमत

वटार (नाशिक), दि. 11-  बागलाण तालुक्यातील पश्चिम पटट्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने परिसरातील बळीराजा सुखावला असून, सुकड़ नाल्यावर बांधण्यात आलेला बंधारा तुटल्याने वटार येथील तलवाड़ा रस्ता पाण्यात वाहून गेल्याने आठ गावांचा संपर्क तुटला असून लगतचे चार एकर क्षेत्रात पाणी घुसल्याने जमीन पाण्यात वाहून गेले. जमिनीचे वाळवंटचे स्वरूप प्राप्त झाले आहे.         बऱ्याच दिवसापासून रुसलेला वरुणराजा परिसरात जोरदार बरसला असून बऱ्याच ठिकाणी शेतमालाचे नुकसान झाले आहे. रस्ता पाण्यात वाहून गेल्याने एस टी बसेस बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कपालेश्वर महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थांची गैरसोय झाली आहे. परिसरातील नागरिकांना मोठ्या संकटांना तोंड़ द्यावे लागत आहे.

          अतिवृष्टिमुळे गावात बऱ्याच घरांची पड़झाड़ झाली असून रत्तन वारु गांगुर्डे यांच्या राहत्या घरात पानी घुसल्याने पूर्ण घर पडले सुदैवाने घरातील सर्व मंडली जगी अडल्याने जीवित हानि झाली नाही. घरातील सर्व संसारूपयोगी वस्तु दाबल्या गेल्याने रसत्यावर राहण्याची वेळ आली असून आर्थिक नुकसान साधारणत एक लाखा पर्यन्त झाल आहे. तसेच दादाजी रामा गांगुर्डे व् मांगू सुपदु गांगुर्डे यांच्या घराच्या भिंती पडल्या असून अनुक्रमे दोन्ही घरांचे 15 हजारापर्यन्त नुकसान झाले असून नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात आले आहेत.

            बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात पानी घुसल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. माझी सरपंच रामदास दादाजी खैरनार यांचा दीड एकर मका, बारकू गोकुळ खैरनार यांचा एक एकर मका पाण्यात वाहून गेला असून भिका दामू खैरनार आणि कलाबाई भिका खैरनार यांच्या तीन एकर डाळीब बागेत पाणी घुसल्याने काही झाडे वाहून गेले असून बकिचि पडली आहेत. परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने पेरणीच्या कामाणा वेग आला असून परिसरात बळीराजा चांगलाच सुखावला आहे.