शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

दुष्काळामुळे गंगामसलाच्या ग्रामस्थांचा सामूहिक आत्महत्येचा इशारा

By admin | Updated: September 2, 2015 12:45 IST

दुष्काळ व भीषण पाणीटंचाईमुळे हतबल झालेल्या बीड जिल्ह्यातील गंगामसला गावातील ग्रामस्थांनी सामूहिक आत्महत्येचा इशारा दिला आहे.

ऑनलाइन लोकमत

गंगामसला, दि. २ - दुष्काळ व भीषण पाणीटंचाईमुळे हतबल झालेल्या बीड जिल्ह्यातील गंगामसला गावातील ग्रामस्थांनी सामूहिक आत्महत्येचा इशारा दिला आहे. यासंदर्भातील ठरावच ग्रामस्थांनी मंजूर केला असून बीड जिल्ह्याच्या दौ-यावर असलेले मुख्यमंत्री या ग्रामस्थांना समस्या जाणून घ्यावात अशी मागणी केली जात आहे. 

बीड जिल्ह्यातील गंगामसला या गावाजवळच माजलगाव धरण आहे. मात्र तरीदेखील या गावात भीषण पाणी टंचाईची समस्या आहे. पाणीचा प्रश्न कायम असतानाही गावातील शेतक-यांनी भरभक्कम वीज बिल धाडण्यात आल्याने शेतकरीही त्रस्त झाले आहेत. अखेरीस या गावातील ग्रामपंचायतीमध्ये थेट सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्री आज बीडमधील दुष्काळग्रस्त भागाच्या दौ-यावर असून आता त्यांनीच या ग्रामस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी केली जात आहे.