शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
4
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
5
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
6
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
7
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
8
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
9
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
10
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
11
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
12
पाकिस्ताने भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली; एस-४०० 'सुदर्शन चक्र'ने हवेतच केली उद्ध्वस्त
13
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
14
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
15
फिरोझ खान यांनी पाकिस्तानात जाऊन केलं होतं भारताचं कौतुक, मुशर्रफ भडकले आणि घातली प्रवेश बंदी!
16
जालना: घरासमोर खेळणाऱ्या सात वर्षाच्या मुलीचे श्वानांनी तोडले लचके, हल्ल्यात मुलीचा मृत्यू
17
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
18
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
19
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
20
"डॉक्टरांच्या चुकीमुळे गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीची दुःखद कहाणी, म्हणाली- "तिसऱ्या महिन्यातच मला..."

मुंबई विमानतळावर विमानाचा टायर फुटल्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट

By admin | Updated: March 16, 2016 11:06 IST

एअर इंडियाच्या प्रवासी विमानाने मंगळवारी रात्री मुंबई विमानतळावर लँण्ड केल्यानंतर अचानक विमानाचा टायर फुटला.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १६ - एअर इंडियाच्या प्रवासी विमानाने मंगळवारी रात्री मुंबई विमानतळावर लँण्ड केल्यानंतर अचानक विमानाचा टायर फुटला. त्यामुळे काहीवेळासाठी प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली होती. नागपूरहून आलेले एअर इंडियाचे एआय६३० एअरबस-३२० विमान लँण्ड केल्यानंतर धावपट्टीवरुन चालत असताना अचानक विमानाचा टायर फुटला. 
त्यामुळे विमानातील प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला. टायर फुटून निर्माण झालेली आग प्रवासी खिडकीपर्यंत आल्याने गोंधळ उडाला असे एका प्रवाशांने सांगितले. विमानातील क्रू मेंबर्सनी तात्काळ इर्मजन्सी च्युटसमधून प्रवाशांना खाली उतरवले. यावेळी काही प्रवाशांना उतरताना किरकोळ दुखापत झाली. 
विमानामध्ये १५० प्रवासी होते. रात्रीच्या दहाच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे मुंबई विमानतळाच्या मुख्य धावपट्टीवर काहीवेळासाठी हवाई वाहतूक बंद होती असे सूत्रांनी सांगितले.