शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

वळवाच्या पावसाने झोडपले

By admin | Updated: May 14, 2017 05:39 IST

शनिवारी राज्यात ठाणे, रत्नागिरी, पुणे, सातारा, चंद्रपूरसह धुळे व नगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह वळवाचा पाऊस झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शनिवारी राज्यात ठाणे, रत्नागिरी, पुणे, सातारा, चंद्रपूरसह धुळे व नगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह वळवाचा पाऊस झाला. राज्यात इतर ठिकाणी ढगाळ वातावरण होते. मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल परिस्थिती असून १५ मेपर्यंत दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटे आणि दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरात पावसाचे आगमन होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़ दुर्घटनेत दोघांचा बळी गेला. शुक्रवारी रात्री आणि शनिवारी सकाळी झालेल्या पावसाने ठाणे जिल्ह्याच्या बहुतांश भागांत वाहतूक विस्कळीत झाली. रेल्वे वाहतुकीलाही फटका बसला. रत्नागिरीतील खेड, मंडणगड, दापोली तालुक्याला शुक्रवारी रात्रीपासून पावसाने झोडपले. खेड तालुक्यात विजेच्या आवाजाच्या धक्क्याने आदित्य अशोक मोरे (१४) याचा मृत्यू झाल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले.पुण्यात रात्री अर्धा तास तर जिल्ह्यात शिरूर, खेड, आंबेगाव तालुक्यात वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. सातारा जिल्ह्यात माण, खटाव, महाबळेश्वर, खंडाळा, वाईत पाऊस झाला. अंबेनळी घाटात रस्त्यावर दगड व झाडे पडली आहेत. धुळे परिसरात पावसामुळे वृक्ष उन्मळून पडले. शनिवारी दुपारपर्यंत वीजपुरवठा खंडीत होता. चंद्रपूरमध्ये बल्लारपूर, मूल, सिंदेवाही तालुक्यात पाऊस बरसला. लालपेठ परिसरात काजल गुप्ता (९) हिचा झाड कोसळून मृत्यू झाला. शिर्डीतही पावसाने जोरदार हजेरी लावली.