शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

लग्नातील व्हिडीओच्या वादातून राडा

By admin | Updated: June 5, 2017 05:09 IST

सहा जणांना बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी पहाटे ४ वाजता कल्याण रेल्वे स्थानकात घडली

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : लग्नात व्हिडीओ चित्रीकरण करण्यावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून एका गटाने दुसऱ्या गटाला रेल्वे गाडीत घुसून महिलांसह सहा जणांना बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी पहाटे ४ वाजता कल्याण रेल्वे स्थानकात घडली. कुर्ल्यानजीकच्या माहूर येथे अंबरनाथ व विठ्ठलवाडीहून काही जण लग्न सभारंभासाठी गेले होते. विठ्ठलवाडीच्या गटाने अंबरनाथच्या गटाचा व्हिडीओ चित्रित केला. त्याला अंबरनाथच्या गटाने विरोध केला होता. वाद वाढू नये, म्हणून अंबरनाथच्या गटाने तेथून काढता पाय घेतला. ते पहाटेच्या गाडीने कुर्ल्याहून अंबरनाथला परतत होते. त्याच गाडीत विठ्ठलवाडीचा गट चढला. अंबरनाथच्या गटाला त्यांनी कल्याण स्थानकात गाठले. तेथे विठ्ठलवाडीच्या गटाने आणखी काही साथीदारांना बोलावून घेतले. गाडीत घुसून त्यांनी मोहन साळुंके, रवी सांगणे, राधा सोळंकी, ज्योती सोळंकी, विजय सांगणे, ज्योती सांगणे या सहा जणांना बेदम मारहाण केली. त्यात ते जखमी झाल्याने, त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. हा प्रकार घडला, तेव्हा रेल्वे सुरक्षा बलाचे जवान कुठे होते, असा सवाल उपस्थित केला. या प्रकरणी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.