शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
3
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
4
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
5
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
6
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
7
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
8
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
9
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
10
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
11
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?
12
IPL 2025: वैभव सूर्यवंशीकडे आहेत 'इतक्या' बॅट; आकडा ऐकून नितीश राणा झाला शॉक, पाहा व्हिडीओ
13
"दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना सोडणार नाही"; पहलगाम हल्ल्यावरुन PM मोदींची मोठी घोषणा
14
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
15
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
16
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
17
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
18
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
19
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
20
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय

बहिष्कारामुळे ग्रामस्थ विठ्ठलदर्शनापासून वंचित

By admin | Updated: April 19, 2016 04:03 IST

राज्य शासनाने सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा संमत केला असला, तरीही अद्याप समाजाची या अनिष्ट प्रथेतून सुटका झालेली नाही.

महाड : राज्य शासनाने सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा संमत केला असला, तरीही अद्याप समाजाची या अनिष्ट प्रथेतून सुटका झालेली नाही. गेल्या दोन वर्षांपासून जातपंचायती आणि वाळीत प्रकरणांमुळे चर्चेत आलेल्या रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये पुन्हा एकदा असाच प्रकार उघडकीस आला आहे. येथील वलंग विठ्ठलवाडीवर टाकण्यात आलेल्या बहिष्कारामुळे ग्रामस्थांना गावातील विठ्ठल मंदिरात जाण्यापासूनही वंचित राहावे लागत आहे.९७ वर्षांपासून साजरा होणारा अखंड हरिनाम सप्ताह सुरू होण्यापूर्वी एका समाजाच्या ओवळे गटाने २४ गावांत बोली निरोप देऊन बहिष्कार टाकल्याचे आदेश दिले. त्यामुळे सप्ताहात सलग तीन- चार दिवस आजूबाजूच्या गावातील कोणीही भक्त आले नसल्याने या सप्ताहावर बहिष्कार टाकल्याची कुणकुण लागली. हभप जनार्दन महाराज धाडवे हे या सप्ताहाचे प्रमुख मार्गदर्शक असून त्यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. उत्सव झाल्यानंतर याबाबत कायदेशीर तक्र ार करणार असल्याची भूमिका धाडवे यांनी व्यक्त केली. मुंबईस्थित जुईचे ग्रामस्थ दत्ता देवळे यांनी या सप्ताहावर बहिष्काराची बातमी समजल्यानंतर तडक विठ्ठलवाडी गाठली आणि तेथील ग्रामस्थांना धीर दिला. यापुढे जातपंचायतीची पद्धतच आपण बरखास्त करण्यासाठी समाजापुढे आग्रह धरू, अशी ग्वाही दत्ता देवळे यांनी विठ्ठलवाडी ग्रामस्थांना दिली. (वार्ताहर)