शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

गोवंश हत्या बंदीमुळे १९७ कोटींचा चारा हवा !

By admin | Updated: March 5, 2015 01:59 IST

कत्तलखान्यात वर्षाकाठी जाणारी तीन लाख जनावरे जगविण्यासाठी साधारणपणे १९७ कोटींचा चारा लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत सरकारची सकारात्मक भूमिका असणार आहे.

सुधीर लंके - पुणेगोवंश हत्या बंदी कायद्याच्या अंमलबजावणीनंतरच्या वाढीव खर्चाचा आढावा घेण्याचे काम पशुसंवर्धन विभागाने सुरू केले असून, कत्तलखान्यात वर्षाकाठी जाणारी तीन लाख जनावरे जगविण्यासाठी साधारणपणे १९७ कोटींचा चारा लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत सरकारची सकारात्मक भूमिका असणार आहे.सध्या गायींची कत्तल करण्यास बंदी होती. इतर गायवर्गीय जनावरांच्या हत्येवर मात्र बंदी नव्हती. पशुसंवर्धन आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार २०१३-१४ या आर्थिक वर्षात ३ लाख १६ हजार बैल व वळू कत्तलखान्यात गेले. दरवर्षी सरासरी तीन लाख गायवर्गीय जनावरे कत्तलखान्यात जातात. शेतकरी साधारणत: निरुपयोगी जनावरांची विक्री करतात.गोहत्याबंदीमुळे ही जनावरे जगविण्याची जबाबदारी आता शेतकऱ्यांवर येणार आहे. त्यांचा चारा, पाणी, निवाऱ्यावरील खर्च वाढणार आहे. जनावराला दररोज सहा किलोचा वाळलेला चारा लागतो. तीन लाख जनावरांसाठी वर्षाकाठी ६ लाख ५७ हजार मेट्रीक टन म्हणजे सुमारे १९७ कोटींचा चारा लागणार आहे.वर्षाकाठी लाळखुरकुताची लस दोनदा द्यावी लागते. एका लसीला सहा रुपये प्रमाणे वर्षाकाठी हा खर्च ३६ लाखांच्या घरात जाईल. जनावरे जगविण्याची सक्ती झाल्याने शेतकऱ्यांना मदत करावी लागेल, असा मतप्रवाह सरकारमध्ये आहे. पशुसंवर्धन आयुक्तालयाने उपाययोजनांचा अहवाल यापूर्वीच मंत्रालयाला दिल्याचे सूत्रांनी सांगितले. च्पांजरापोळ गोरक्षण संस्थांना सरकारकडून अनुदान द्यावे लागेल. शेतकरी त्यांच्या जनावरांना तेथे पाठवू शकतात.च्चारा पिकांसाठी बियाणे पुरविण्याचा प्रस्तावच्जनावरे जगविण्यासाठी पडीक जमीन विकास कार्यक्रम हाती घेण्याचा पर्याय उपलब्ध२०१२ च्या पशुगणनेनुसार राज्यात एकूण १ कोटी ५४ लाख गायवर्गीय जनावरे आहेत. बैल- ७२ लाख २३ हजारगाई - ८२ लाख ६१ हजार