शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

गोवंश हत्या बंदीमुळे १९७ कोटींचा चारा हवा !

By admin | Updated: March 5, 2015 01:59 IST

कत्तलखान्यात वर्षाकाठी जाणारी तीन लाख जनावरे जगविण्यासाठी साधारणपणे १९७ कोटींचा चारा लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत सरकारची सकारात्मक भूमिका असणार आहे.

सुधीर लंके - पुणेगोवंश हत्या बंदी कायद्याच्या अंमलबजावणीनंतरच्या वाढीव खर्चाचा आढावा घेण्याचे काम पशुसंवर्धन विभागाने सुरू केले असून, कत्तलखान्यात वर्षाकाठी जाणारी तीन लाख जनावरे जगविण्यासाठी साधारणपणे १९७ कोटींचा चारा लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत सरकारची सकारात्मक भूमिका असणार आहे.सध्या गायींची कत्तल करण्यास बंदी होती. इतर गायवर्गीय जनावरांच्या हत्येवर मात्र बंदी नव्हती. पशुसंवर्धन आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार २०१३-१४ या आर्थिक वर्षात ३ लाख १६ हजार बैल व वळू कत्तलखान्यात गेले. दरवर्षी सरासरी तीन लाख गायवर्गीय जनावरे कत्तलखान्यात जातात. शेतकरी साधारणत: निरुपयोगी जनावरांची विक्री करतात.गोहत्याबंदीमुळे ही जनावरे जगविण्याची जबाबदारी आता शेतकऱ्यांवर येणार आहे. त्यांचा चारा, पाणी, निवाऱ्यावरील खर्च वाढणार आहे. जनावराला दररोज सहा किलोचा वाळलेला चारा लागतो. तीन लाख जनावरांसाठी वर्षाकाठी ६ लाख ५७ हजार मेट्रीक टन म्हणजे सुमारे १९७ कोटींचा चारा लागणार आहे.वर्षाकाठी लाळखुरकुताची लस दोनदा द्यावी लागते. एका लसीला सहा रुपये प्रमाणे वर्षाकाठी हा खर्च ३६ लाखांच्या घरात जाईल. जनावरे जगविण्याची सक्ती झाल्याने शेतकऱ्यांना मदत करावी लागेल, असा मतप्रवाह सरकारमध्ये आहे. पशुसंवर्धन आयुक्तालयाने उपाययोजनांचा अहवाल यापूर्वीच मंत्रालयाला दिल्याचे सूत्रांनी सांगितले. च्पांजरापोळ गोरक्षण संस्थांना सरकारकडून अनुदान द्यावे लागेल. शेतकरी त्यांच्या जनावरांना तेथे पाठवू शकतात.च्चारा पिकांसाठी बियाणे पुरविण्याचा प्रस्तावच्जनावरे जगविण्यासाठी पडीक जमीन विकास कार्यक्रम हाती घेण्याचा पर्याय उपलब्ध२०१२ च्या पशुगणनेनुसार राज्यात एकूण १ कोटी ५४ लाख गायवर्गीय जनावरे आहेत. बैल- ७२ लाख २३ हजारगाई - ८२ लाख ६१ हजार