शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
2
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
3
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
4
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
5
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
6
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
7
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
8
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
9
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
10
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
11
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
12
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
13
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
14
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
15
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
16
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
17
Operation Sindoor Live Updates: भारत पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष थांबला! डोनाल्ड ट्रम्प यांनी काय सांगितलं?
18
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
19
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
20
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...

हागणदारीमुक्ती अभावी पाणी योजना रखडल्या

By admin | Updated: April 11, 2015 02:11 IST

जिल्ह्यातील ७५ गावांसाठीच्या पाणीपुरवठा योजना मंजुर झाल्या आहेत. परंतु गाव हागणदारीमुक्त न झाल्याने या गावांना पाणी मिळणे कठीण झा

पुणे : जिल्ह्यातील ७५ गावांसाठीच्या पाणीपुरवठा योजना मंजुर झाल्या आहेत. परंतु गाव हागणदारीमुक्त न झाल्याने या गावांना पाणी मिळणे कठीण झाले आहे. पाण्याची टाकी व पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. परंतु, योजनेच्या निधीचा शेवटचा हप्ता न मिळाल्याने पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.राज्य शासनाने विकासकामांचा निधी वितरीत करताना गाव हागणदारीमुक्त असल्याची अट घातली आहे. योजना मंजूर केल्यानंतर गाव ७० टक्के हागणदारीमुक्त झाल्यानंतर पहिला हप्ता, ८० टक्क्यांनंतर दुसरा हप्ता तर ९० टक्के गाव हागणदारीमुक्त झाल्यानंतर तिसरा हप्ता वितरीत करण्यात येतो. जिल्ह्यात पाणी पुरवठा विभागातर्फे भारत निर्माण, आदिवासी विकास, बिगर आदिवासी विकास व ‘एआरपी’ योजनेअंतर्गत पाणी योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील सुमारे १ हजार ४०७ गावांपैकी आतापर्यंत सुमारे ६०० गावे शंभर टक्के हागणदारीमुक्त झाली आहेत. अद्यापही ५० टक्क्यांपेक्षा अधिक गावे हागणदारीमुक्त होणे बाकी आहेत. त्यामुळे प्रशासनाला विविध योजना राबविताना अनेक अडचणी येत आहेत. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन-तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात पाणी योजना मंजूर झाल्या आहेत. परंतु, गाव हगणदारीमुक्त न झाल्याने अधिकाऱ्यांना निधीचा शेवटचा हप्ता देता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यात ७५ गावांमध्ये पाण्याची टाकी, पाईपलाईन देखील पूर्ण झाली असून सुद्धा टाकीत पाणी सोडता येत नसल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)