शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

राज्यात दुष्काळाचं सावट - शरद पवार

By admin | Updated: July 7, 2015 18:03 IST

राज्यात दुष्काळाचं सावट येणार असल्याचं भाकित राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथील पत्रकार परिषदेत वर्तविले आहे.

ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. ७ - राज्यात दुष्काळाचं सावट येणार असल्याचं भाकित राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथील पत्रकार परिषदेत वर्तविले आहे.
राज्यातील आणि केंद्रातील सरकार बदलले असून या सरकारने शेतक-यांच्या अपेक्षा भंग केला आहेत. आमचे सरकार असताना नेहमीच शेतक-यांना पाठिशी होते आणि त्यांना मदत करत आले आहे. याचबरोवर ऊस उत्पादकांना योग्य असा भाव देण्याचे काम केले असल्याचे यावेळी शरद पवार सांगितले. 
साखरेला अनुदान देण्याची जबाबदारी सरकारची असून याबाबत कोणतेही निर्णय घेतले जात नसून उसाला एफआरपीनुसार दर दिला जात नाही. याला काहीप्रमाणात कोल्हापूर जिल्हाच जबाबदार असल्याचे शरद पवार म्हणाले. तसेच, केंद्र सरकारने साखरेचे पडलेले भाव लक्षात घेऊन आर्थिक मदत जाहीर केली, मात्र ही मदत ऊस उत्पादकांना नसून ती साखर कारखान्याना केली असल्याचेही ते म्हणाले.