शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात दुष्काळाचं सावट - शरद पवार

By admin | Updated: July 7, 2015 18:03 IST

राज्यात दुष्काळाचं सावट येणार असल्याचं भाकित राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथील पत्रकार परिषदेत वर्तविले आहे.

ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. ७ - राज्यात दुष्काळाचं सावट येणार असल्याचं भाकित राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथील पत्रकार परिषदेत वर्तविले आहे.
राज्यातील आणि केंद्रातील सरकार बदलले असून या सरकारने शेतक-यांच्या अपेक्षा भंग केला आहेत. आमचे सरकार असताना नेहमीच शेतक-यांना पाठिशी होते आणि त्यांना मदत करत आले आहे. याचबरोवर ऊस उत्पादकांना योग्य असा भाव देण्याचे काम केले असल्याचे यावेळी शरद पवार सांगितले. 
साखरेला अनुदान देण्याची जबाबदारी सरकारची असून याबाबत कोणतेही निर्णय घेतले जात नसून उसाला एफआरपीनुसार दर दिला जात नाही. याला काहीप्रमाणात कोल्हापूर जिल्हाच जबाबदार असल्याचे शरद पवार म्हणाले. तसेच, केंद्र सरकारने साखरेचे पडलेले भाव लक्षात घेऊन आर्थिक मदत जाहीर केली, मात्र ही मदत ऊस उत्पादकांना नसून ती साखर कारखान्याना केली असल्याचेही ते म्हणाले.