शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

वन रँक वन पेन्शनवर तोडगा काढा - उद्धव ठाकरे

By admin | Updated: August 17, 2015 10:00 IST

निवृत्त जवानांना पोलिसांचा लाठीमार सोसावा लागतो, हे क्लेशदायक असून मोदी सरकारने वन रँक वन पेन्शनच्या प्रश्नावर तातडीने निकाल काढावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १७ - पाकिस्तानच्या गोळ्या झेलणा-या भारतीय सैन्यातील निवृत्त जवानांना आता स्वराज्यातील पोलिसांचा लाठीमार सोसावा लागतो, हे क्लेशदायक असून मोदी सरकारने वन रँक वन पेन्शनच्या प्रश्नावर तातडीने निकाल काढावा अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 
वन रँक वन पेन्शनच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यात मोदी सरकार अद्याप अपयशी ठरले असून या प्रश्नावरुन निवृत्त जवानांनी दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर सोमवारी सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला फटकारले आहे. ज्यांनी स्वातंत्र राखण्यासाठी बलिदान दिले त्यांना स्वातंत्र्या दिनीच पोलिसांकडून धक्काबुक्की होणे अयोग्य आहे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.  होता. रामेदवबाबा यांच्यावरील पोलिस कारवाईविरोधात मनमोहन सिंग सरकारला आरोपीच्या पिंज-यात उभे करणारे आता सत्तेवर असून आता त्यांचेच दांडे जवानांना सोसावे लागते ही दुर्दैवी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. खासदार, आमदार त्यांचे वेतन भत्ते वाढवून घेतात, सरकारी कर्मचारीही महागाई भत्ता वाढवून घेतात, पण कठीण परिस्थितीतही देशाचे रक्षण करणा-या जवानांच्या मागण्यांवर विचार करण्याऐवजी चालढकल केली जाते अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मोदी सरकारला निवडून आणण्यात माजी जवानांनीही मोलाची भूमिका बजावली होती, निवडणुकीपूर्वी वन रँक वन पेन्शनवर तोडगा काढू असे आश्वासन मोदींनी दिले होते, आता हे आश्वासन तातडीने पूर्ण करावे अशी मागणीही त्यांनी केली.