शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

डॉ.भगवान सहाय यांची अखेर उचलबांगडी

By admin | Updated: September 8, 2016 06:10 IST

एका अधिकाऱ्याच्या मुलाच्या आत्महत्येनंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेले कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.भगवान सहाय यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली

मुंबई : एका अधिकाऱ्याच्या मुलाच्या आत्महत्येनंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेले कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.भगवान सहाय यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली असून, सामान्य प्रशासन विभागात याच पदावर पाठविण्यात आले. या शिवाय आणखी तीन अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. कृषी विभागातील अधिकारी राजेंद्र घाडगे यांच्या मुलाने ते घरी लगेच घरी आले नाहीत, तर तो आत्महत्या करेल, असे फोन केले होते. त्या वेळी घाडगे हे सहाय यांच्याकडे घरी जाण्यासाठी अनुमती मागायला गेले असता त्यांना ती देण्यात आली नाही, असा आरोप आहे. घाडगे यांच्या मुलाने आत्महत्या केली. या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटून कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले होते. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी सहाय यांना सक्तीच्या रजेवर पाठविले. सहाय कृषी विभागात परत यावेत, यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांचा दुसरा गट सक्रिय झाला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांनी आज त्यांची सामान्य प्रशासन विभागात बदली केली. अन्य तीन अधिकाऱ्यांचीही बदली करण्यात आली. सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव श्यामलाल गोयल यांची याच पदावर महसूल व वने विभागात बदली झाली आहे. पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार हे यापुढे त्या व्यतिरिक्त कृषी विभागाचेही प्रधान सचिव असतील. चंद्रशेखर ओक हे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त असतील. (विशेष प्रतिनिधी)