शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
5
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
6
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
7
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
8
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
9
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
10
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
11
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
13
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
14
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
15
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
16
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
17
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
18
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
19
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
20
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा

डीपीवर मुख्य सचिव समितीची लाल फुली

By admin | Updated: April 11, 2015 04:07 IST

सर्वत्र टीकेचा विषय ठरलेल्या मुंबई शहराच्या प्रारुप विकास आराखड्यातील उणिवा व चुकांवर राज्याचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखालील

मुंबई : सर्वत्र टीकेचा विषय ठरलेल्या मुंबई शहराच्या प्रारुप विकास आराखड्यातील उणिवा व चुकांवर राज्याचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय समितीने अंतरिम अहवालात बोट ठेवले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या बाबत माहिती दिली.आराखड्यासंदर्भातील तक्रारींची शाहनिशा करण्यास सोमवारी नेमण्यात आलेल्या समितीने अंतरिम अहवाल दिला आहे; पण विस्ताराने अभ्यास करून अंतिम अहवाल देण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. समितीनेच तशी विनंती केली होती, असे मुख्यमंत्री म्हणाले. ना विकास विभागातील क्षेत्र रहिवास विभागात समाविष्ट करताना अशा क्षेत्रात सार्वजनिक सुविधांसाठी आरक्षण आवश्यक त्या प्रमाणात दर्शविलेली नाहीत असे दिसते. आरे कॉलनीमधील मोकळ्या जागेपैकी काही क्षेत्र हे विविध आरक्षणासाठी दर्शविताना व्यापक चर्चा करणे आवश्यक होते. हाजीअली दर्गा, जहांगीर आर्ट गॅलरी, छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय आदी ठिकाणांच्या आरक्षण नमूद करताना टंकलेखन आणि आरेखनाच्या चुका झाल्या असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.महापालिकेने दिलेल्या बांधकाम परवानगीखालील भूखंडांवरसुद्धा काही ठिकाणी आरक्षण दाखविल्याचे दिसते. आराखडा तयार करण्यास सल्लागाराची नेमणूक आणि त्यातील बदल ही विहित कार्यपद्धतीनुसार व कायदेशीर दृष्टिकोनातून पार पाडण्यात आल्याचे सकृतदर्शनी दिसते, असे मुख्यमंत्री म्हणाले. भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचा ही कार्यपद्धतच बेकायदेशीर असल्याचा आरोप समितीने अमान्य केला.