शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

डीपी रद्द की चुकांची दुरुस्ती?

By admin | Updated: April 23, 2015 05:40 IST

मुंबईचा प्रस्तावित विकास आराखडा (डीपी) रद्द केला असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असली तरी नगरविकास विभागातील अधिकारी डीपीतील केवळ

संदीप प्रधान, मुंबईमुंबईचा प्रस्तावित विकास आराखडा (डीपी) रद्द केला असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असली तरी नगरविकास विभागातील अधिकारी डीपीतील केवळ चुका दुरुस्त करण्यात येतील, असे सांगत आहेत. ज्या मूलभूत तत्त्वांवर डीपी तयार केला ती बदलण्यात येणार नाहीत, असे या अधिकाऱ्यांचे मत आहे. त्यामुळे डीपी खरोखरच रद्द केला गेला आहे की केवळ चुकांची दुरुस्ती करून नव्याने मांडण्यात येणार, याबाबत संभ्रम कायम आहे.महाराष्ट्र नगररचना (एमआरटीपी) कायद्याच्या कलम १५४ नुसार राज्य सरकारला असलेल्या अधिकारांचा वापर करीत मुंबईचा विकास आराखडा रद्द केल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंगळवारी केली. मात्र प्रत्यक्षात विकास आराखडा रद्द झालेला नसून, त्यामधील काही ठळक चुकांची दुरुस्ती केली जाणार असल्याचे नगरविकास विभागातील उच्चपदस्थांचे मत आहे. जहांगीर आर्ट गॅलरी, महालक्ष्मी मंदिर, हाजीअली दर्गा येथे चुकून दाखवलेली आरक्षणे बदलण्यासारख्या चुकांची दुरुस्ती अपेक्षित आहे, असे त्यांचे मत आहे. डीपीमधील मूलभूत तत्त्वे आराखडा दुरुस्ती करताना बदलण्याचा प्रश्न नाही, असे नगरविकास विभागाचे मत आहे. ही मूलभूत तत्त्वे बदलायची झाल्यास संपूर्ण डीपी नव्याने बनवावा लागेल. तशीच मागणी कदाचित शिवसेना लावून धरील आणि फेब्रुवारी २०१७ नंतर होणाऱ्या महापालिका निवडणुकीपूर्वी हा विकास आराखडा मंजूर होऊन त्याचा राजकीय फटका बसू नये याची काळजी घेतील, अशी चर्चा आहे.ं