शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

राज्यात आठवड्यात जलसाठा दुप्पट

By admin | Updated: August 4, 2014 03:27 IST

गेल्या आठवडाभरापासून राज्यभर सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे राज्याच्या जलसाठ्यात दुपटीने वाढ झाली आहे.

नरेश हाळणोर, नाशिकगेल्या आठवडाभरापासून राज्यभर सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे राज्याच्या जलसाठ्यात दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक विभागांतील पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली असून, राज्यातील मोठ्या धरणांच्या साठ्यातही लक्षणीय वाढ झाली आहे. पावसाळा सुरू होऊन पावणे दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरीही समाधानकारक पाऊस नसल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच अनेक ठिकाणच्या धरणांच्या पातळीत कमालीची घट झाल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाल्याने कपातीची वेळ ओढवली होती. २२ जुलैपर्यंतच्या आकडेवारीनुसार, राज्यात अवघा २४ टक्केच जलसाठा शिल्लक होता. मात्र, १० दिवसांपासून राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्याने मोठे, मध्यम व लघू जलसाठा प्रकल्पांतील पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. राज्याच्या जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार, आजमितीस (दि. २) राज्यातील जलसाठ्यात २४ टक्क्यांनी वाढ होऊन आता तो ४८ टक्के झाला आहे.