शहरं
Join us  
Trending Stories
1
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?
2
...नाहीतर भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं असतं; डोनाल्ड ट्रम्प यांचा स्फोटक दावा
3
Video: प्रतीक्षा संपली, इलॉन मस्क यांची भारतात एन्ट्री! असं आहे Tesla चं मुंबईतील पहिलं शोरुम
4
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
5
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
6
क्रूरतेचा कळस! सैनिकाचे पोट फाडून त्यात ठेवला बॉम्ब; नक्षलवादी योगेंद्र कसा पकडला गेला?
7
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
8
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
9
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
10
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
11
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
12
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
13
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
14
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
15
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
16
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
17
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
18
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
19
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
20
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!

म्हारळमध्ये दुहेरी हत्याकांड ; ५ अटकेत

By admin | Updated: June 3, 2016 03:22 IST

कल्याणनजीकच्या म्हारळ गावातील राधाकृष्णनगरी येथील जनाई विद्यालयासमोर बुधवारी रात्री दीडच्या सुमारास दोन सुरक्षारक्षकांची हत्या झाली आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

म्हारळ : कल्याणनजीकच्या म्हारळ गावातील राधाकृष्णनगरी येथील जनाई विद्यालयासमोर बुधवारी रात्री दीडच्या सुमारास दोन सुरक्षारक्षकांची हत्या झाली आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.राजू सुनार (२८) आणि मदन सुनार (३०) अशी हत्या झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. राजू आणि मदन ड्युटी संपल्यावर जेवायला घरी आले होते. जेवण झाल्यावर मदन घरी जाण्यासाठी निघाला असता राजू त्याला सोडण्यासाठी जवळच्या बालाजी इमारतीपर्यंत गेला होता. त्या वेळी त्यांच्यावर हा हल्ला झाला. या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी अनिल पटेनिया (१९), हरदीप सिंग गिल (१८), रामअनिल देमानी, राज शिरवानी (१८) आणि अन्य एकाचा समावेश आहे. अनिलने राजू आणि मदन यांच्याकडे दारूसाठी पैसे मागितले होते. परंतु, त्यास त्यांनी नकार दिल्याने त्यांची हत्या करण्यात आली. (प्रतिनिधी)