शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

डोंबिवलीचा राज शेठ सीए परीक्षेत पहिला; मुंबईचा कृष्णा गुप्ता तिसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 04:24 IST

‘द इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटण्ट्स आॅफ इंडिया’च्या (आयसीएआय) परीक्षेत महाराष्ट्राने ठसा उमटवला असून डोंबिवलीच्या राज शेठ याने ८०० पैकी ६३० गुण मिळवून

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘द इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटण्ट्स आॅफ इंडिया’च्या (आयसीएआय) परीक्षेत महाराष्ट्राने ठसा उमटवला असून डोंबिवलीच्या राज शेठ याने ८०० पैकी ६३० गुण मिळवून देशात पहिला क्रमांक मिळविला. मुंबईतील कृष्णा गुप्ता याने ६०१ गुण मिळवून तिसरा तर कल्याणच्या सिद्धार्थ अय्यर याने ५६० गुण मिळवून देशात सतरावा क्रमांक मिळविला. या परीक्षेत वेल्लोरच्या अगथीस्वरन एस. याने दुसरा क्रमांक मिळविला. त्यास ६०२ गुण मिळाले. मे महिन्यात सीएची फायनल परीक्षा झाली होती. त्यास गु्रप १ घेऊन एकूण ४१,३७३ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ५,७१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जून महिन्यात झालेल्या कॉमन प्रोफेशिएन्सी टेस्टचा (सीपीटी) निकालही जाहीर झाला असून देशातून ८८,९१६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ३६ हजार २८ म्हणजे ४०.५२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सीपीटीमध्ये मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ३९.९६ टक्के तर मुलींचे प्रमाण ४१.२३% आहे. मेरीटमध्ये येईन याची मला खात्री होती. मात्र देशात पहिला येईन असे वाटले नव्हते. खूप अभ्यास केला होता. पेपर चांगले गेले होते. - राज परेश शेठआयपीसी झाल्यानंतर सीए परीक्षेसाठी अभ्यास सुरू केला होता. आधी सुटीच्या दिवशी दोन ते तीन तास अभ्यास करायचो. पण परीक्षेआधी साडेचार महिने सुटी होती. तेव्हा रोज १४ तास अभ्यास करायचो. - कृष्णा गुप्ता