शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

तुमचे मुलांकडे लक्ष आहे का?

By admin | Updated: September 6, 2014 00:35 IST

आपल्या मुलांना त्यांच्या आवडीच्या वस्तू दिल्या, त्यांची हौस पूर्ण केली, दज्रेदार शिक्षण दिले, की आपली जबाबदारी पूर्ण झाली, अशी एक मानसिकता पालकांची असते.

पुणो : आपल्या मुलांना त्यांच्या आवडीच्या वस्तू दिल्या, त्यांची हौस पूर्ण केली, दज्रेदार शिक्षण दिले, की आपली जबाबदारी पूर्ण झाली, अशी एक मानसिकता पालकांची असते. मात्र, मुलांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी प्रेमाने संवाद साधणो आणि त्यांच्या जीवनास योग्य दिशा देण्यासाठी विशेष प्रयत्न करणो गरजेचे असते. आपण दिलेली मोकळीक, पैसा, अन्य काही सुविधा आपले पाल्य कशासाठी सत्कारणी लावत आहेत, हे पाहणोही तितकेच महत्त्वाचे आहे. अन्यथा, मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त होते. अशी किती तरी उदाहरणो आपल्याला समाजात घडताना दिसतात. पण, त्याचे गांभीर्य ‘रेगे’ या चित्रपटाने उलगडले. 
‘लोकमत सखी मंच’च्या वतीने सिटी टॉकीजमध्ये सखी सदस्यांना ‘रेगे’ हा चित्रपट दाखविण्यात आला. रवी जाधव प्रस्तुत आणि अभिजित पानसे दिग्दर्शित या चित्रपटाने मुलांचे संगोपन ही गोष्ट पालकांनी गंभीरपणो घ्यावी आणि मुलांनीही वेळीच संभाव्य धोके कसे ओळखावेत, याचेच जणू धडेच दिले आहेत.  
या शोला सखी मंचच्या सदस्यांनी  हाऊसफुल्ल प्रतिसाद दिला.  
(प्रतिनिधी)
 
 आपल्या पाल्यास दज्रेदार शिक्षण मिळावे म्हणून आपण नेहमीच प्रयत्नशील असतो. पण, या शिक्षणासोबत त्यांच्या अवतीभोवतीचे वातावरण कसे आहे? तो किंवा ती कोणत्या मित्र-मैत्रिणींमध्ये राहते? हे पाहणो पालकांचे कर्तव्य आहे. आणि जर पालकांनी तसे केले नाही, तर पाल्याला कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते, याचे कथन या चित्रपटाच्या निमित्ताने केले आहे.  
- रवी जाधव
 
हा चित्रपट म्हणजे एक भयानक सत्य आहे. आपल्या मुलांकडे योग्य वेळी लक्ष दिले नाही, तर कशाचा सामना करावा लागेल, याबद्दल फार सुंदर रीतीने रवी जाधव यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
- कुंदा शेलार 
या चित्रपटाचा शेवट फार भयानक आहे. पण, असेही होऊ शकते, याचा विचार कधी केला नव्हता. या चित्रपटाच्या निमित्ताने या मुलांच्या संगतीबद्दल नव्याने विचार झाला पाहिजे. - वर्षा नेहरकर
वाईट संगतीचे परिणाम किती वाईट असू शकतात, हे कळले.
- संजीवनी उन्हाळे