शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

तुमचे मुलांकडे लक्ष आहे का?

By admin | Updated: September 6, 2014 00:35 IST

आपल्या मुलांना त्यांच्या आवडीच्या वस्तू दिल्या, त्यांची हौस पूर्ण केली, दज्रेदार शिक्षण दिले, की आपली जबाबदारी पूर्ण झाली, अशी एक मानसिकता पालकांची असते.

पुणो : आपल्या मुलांना त्यांच्या आवडीच्या वस्तू दिल्या, त्यांची हौस पूर्ण केली, दज्रेदार शिक्षण दिले, की आपली जबाबदारी पूर्ण झाली, अशी एक मानसिकता पालकांची असते. मात्र, मुलांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी प्रेमाने संवाद साधणो आणि त्यांच्या जीवनास योग्य दिशा देण्यासाठी विशेष प्रयत्न करणो गरजेचे असते. आपण दिलेली मोकळीक, पैसा, अन्य काही सुविधा आपले पाल्य कशासाठी सत्कारणी लावत आहेत, हे पाहणोही तितकेच महत्त्वाचे आहे. अन्यथा, मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त होते. अशी किती तरी उदाहरणो आपल्याला समाजात घडताना दिसतात. पण, त्याचे गांभीर्य ‘रेगे’ या चित्रपटाने उलगडले. 
‘लोकमत सखी मंच’च्या वतीने सिटी टॉकीजमध्ये सखी सदस्यांना ‘रेगे’ हा चित्रपट दाखविण्यात आला. रवी जाधव प्रस्तुत आणि अभिजित पानसे दिग्दर्शित या चित्रपटाने मुलांचे संगोपन ही गोष्ट पालकांनी गंभीरपणो घ्यावी आणि मुलांनीही वेळीच संभाव्य धोके कसे ओळखावेत, याचेच जणू धडेच दिले आहेत.  
या शोला सखी मंचच्या सदस्यांनी  हाऊसफुल्ल प्रतिसाद दिला.  
(प्रतिनिधी)
 
 आपल्या पाल्यास दज्रेदार शिक्षण मिळावे म्हणून आपण नेहमीच प्रयत्नशील असतो. पण, या शिक्षणासोबत त्यांच्या अवतीभोवतीचे वातावरण कसे आहे? तो किंवा ती कोणत्या मित्र-मैत्रिणींमध्ये राहते? हे पाहणो पालकांचे कर्तव्य आहे. आणि जर पालकांनी तसे केले नाही, तर पाल्याला कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते, याचे कथन या चित्रपटाच्या निमित्ताने केले आहे.  
- रवी जाधव
 
हा चित्रपट म्हणजे एक भयानक सत्य आहे. आपल्या मुलांकडे योग्य वेळी लक्ष दिले नाही, तर कशाचा सामना करावा लागेल, याबद्दल फार सुंदर रीतीने रवी जाधव यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
- कुंदा शेलार 
या चित्रपटाचा शेवट फार भयानक आहे. पण, असेही होऊ शकते, याचा विचार कधी केला नव्हता. या चित्रपटाच्या निमित्ताने या मुलांच्या संगतीबद्दल नव्याने विचार झाला पाहिजे. - वर्षा नेहरकर
वाईट संगतीचे परिणाम किती वाईट असू शकतात, हे कळले.
- संजीवनी उन्हाळे