शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

श्रीरामांच्या विचारांचे आचरण करावे

By admin | Updated: April 29, 2016 02:17 IST

समाजात चांगला आदर्श घालून देण्यासाठी प्रभू रामचंद्रांच्या विचारांप्रमाणे आचरण करण्याची गरज आहे.

देहूरोड : समाजात चांगला आदर्श घालून देण्यासाठी प्रभू रामचंद्रांच्या विचारांप्रमाणे आचरण करण्याची गरज आहे. रामराज्यात समाज खूप आनंदात व सुखात होता, असे प्रतिपादन श्रीधाम वृंदावन मथुरा येथील पं. आचार्य उत्तम कृष्णशास्त्री यांनी येथे केले. देहूरोड बाजारपेठेतील वैश्य समाजाच्या वतीने वैश्य समाज मंदिराच्या प्रांगणात गेले दहा दिवस सुरू असलेल्या ‘रामकथा महायज्ञा’च्या अंतिम चरणात मेघनाथ, रावण व कुंभकर्ण वध, तसेच राम राज्याभिषेक कथेच्या वेळी शास्त्री बोलत होते. गेल्या सोमवारी मंगल कलशयात्रा व नगरप्रदक्षिणेने भक्तिमय वातावरणात रामकथा महायज्ञाला सुरुवात झाली होती. रामकथा ऐकण्यासाठी देहूरोड परिसरातील भाविकांसह, विशेषत: वैश्य समाज बांधवांची गर्दी अधिक होती. दहा दिवस सुरू असलेल्या सर्व कार्यक्रमांना महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.बुधवारी सकाळपासून मंदिराच्या प्रांगणात महायज्ञ पूर्णाहुती आदी धार्मिक विधी संपन्न झाल्यांनतर व भंडाऱ्याने सोहळ्याची सांगता झाली. दररोजच्या भंडाऱ्यासाठी ( महाप्रसाद ) नरेश अगरवाल, ओमप्रकाश मित्तल अगरवाल, मुकेश व उमेश अगरवाल, कैलास व संदीप गुप्ता, ऊर्मिला बन्सल, सुरेश अगरवाल, ओमप्रकाश अगरवाल, सीतादेवी अगरवाल, नंदकिशोर मित्तल यांनी व्यवस्था केली होती. दहा दिवस परिसरातील हजारो भाविकांनी कार्यक्रमाचा व भंडाऱ्याचा लाभ घेतला. श्रीमद्रामकथेदरम्यान विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने खासदार श्रीरंग बारणे, पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, बोर्डाचे उपाध्यक्ष ललित बालघरे, तसेच बोर्डाच्या सर्व सदस्यांनी हजेरी लावली. संयोजन वैश्य समाजाचे अध्यक्ष व कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य विशाल खंडेलवाल, डॉ. श्रीनिवास बन्सल, सुमित अगरवाल, अनिल खंडेलवाल, राहुल बन्सल, सुरेशपाल अगरवाल, नीलेश गुप्ता, रामनिवास अगरवाल यांनी केले. ओमप्रकाश अगरवाल, विनोद अगरवाल, सुरेश बन्सल, दिनेश खंडेलवाल आदींनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)