शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
2
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
3
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
4
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
5
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
6
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
7
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?
8
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
9
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
10
Lunchbox Recipe: दुधीची भाजी नको? ट्राय करा दुधीचे खमंग पराठे; करा झटपट, खा चटचट!
11
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
12
"इंग्लिश मीडियममध्ये शिकला, बायको ख्रिश्चन आणि हा म्हातारा...", 'बिग बॉस' फेम रीलस्टारने मराठीवरुन रितेश देशमुखला डिवचलं
13
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
14
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
15
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
16
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
17
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
18
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
19
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
20
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च

घोटाळेबाजांना गजाआड करू

By admin | Updated: June 11, 2015 01:36 IST

अण्णाभाऊ साठे महामंडळात सुमारे ४०० कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून, त्याची आता सीआयडी आणि एसीबी चौकशी सुरू आहे़ येत्या

सोलापूर : अण्णाभाऊ साठे महामंडळात सुमारे ४०० कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून, त्याची आता सीआयडी आणि एसीबी चौकशी सुरू आहे़ येत्या १५ दिवसांत याचा अहवाल मिळेल़ यामध्ये तत्कालीन अध्यक्ष आमदार रमेश कदम यांच्यासह ज्यांचा या घोटाळ््यात सहभाग आहे त्यांना गाजाआड करू, असे समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी स्पष्ट केले़ शासकीय विश्रामगृहात कांबळे यांनी समाजकल्याण खात्याचा आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते़ अण्णाभाऊ साठे महामंडळातील घोटाळ््याप्रकरणी आजवर १६ अधिकारी निलंबित झाले आहेत़ याच एका महामंडळाला त्या वेळच्या अर्थमंत्र्यांनी एवढा निधी कसा दिला, याचे गौडबंगाल आहे़ औरंगाबादमध्ये २० गुंठे जागा असताना ती २ एकर दाखविली. तिच्यावर तब्बल १६ कोटींचे बांधकाम दाखविले़ प्रत्यक्षात बांधकामाचा दर सात हजार रुपये चौरस फूट दाखविण्यात आला़ सर्व जिल्ह्यांत या महामंडळात घोटाळे झाल्याचे सिद्ध झाले़ त्यामुळे कामे थांबविण्यात आली होती़ दलित समाजाच्या निधीमध्ये गैरव्यवहार करणाऱ्यांना शासन सोडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली़ ‘लोकमत’ला धन्यवादअण्णाभाऊ साठे महामंडळात झालेला घोटाळा ‘लोकमत’ने सविस्तरपणे प्रसिद्ध करून चव्हाट्यावर आणला़ त्यामुळे मी ‘लोकमत’ला धन्यवाद देतो, असे कांबळे म्हणाले़