शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

नहीं चाहिये अच्छे दिन, लौटा दो पुराने दिन - शरद पवार

By admin | Updated: October 31, 2015 21:09 IST

युती सरकारच्या काऴात राज्यात सध्याची स्थिती अत्यंत वाईट झाली असून राज्यकर्त्यांकडून शेतक-यांनी आणि ग्राहकांची लूट होत आहे. त्यामुळे राज्यात आता नहीं चाहिये अच्छे दिन, लौटा दो

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३१ -  युती सरकारच्या काऴात राज्यात सध्याची स्थिती अत्यंत वाईट झाली असून राज्यकर्त्यांकडून शेतक-यांनी आणि ग्राहकांची लूट होत आहे. त्यामुळे राज्यासहीत देशात आता नहीं चाहिये अच्छे दिन, लौटा दो पुराने दिन असे म्हणणाची वेऴ आली आहे, असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकार जोरदार टीका केली. आज मुंबईत राष्ट्रवादीची जाहीर सभा झाली, यावेळी शरद पवार बोलत होते. 
 
राष्ट्रवादीच्या जाहीर सभेतील शरद पवारांच्या भाषणातील मुद्दे - 
- आमच्या सरकारने सत्ता सोडली तेव्हा डाळीचे भाव कमी होते. 
- आमच्या कार्यकाळात ७० रुपये डाळ होती, तीच आता २३० च्यावर पोहचली आहे.  
- डाळ भाव कमी करण्यास व्यापारी तयार आहेत, मात्र राज्य सरकार आणि केंद्र सरकार त्यांना साथ देत नाही. 
- मुंबईतील समुद्रात डाळ घेऊन आलेल्या जहाजांना परवानगी दिली नाही.   
- राज्यात सध्याची स्थिती वाईट आहे, कांदा उत्पादन शेतक-यांना वा-यावर आहेत.
- आमची सामान्य लोकांशी बांधिलकी होती. 
- राज्यकर्त्यांकडून शेतक-यांनी आणि ग्राहकांची लूट केली. 
- राज्यात सर्वाधिक अत्याचार, खून आणि दरोडे मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्येच होत आहेत. 
- राज्यात कुणीही दहशतवाद पसरवत असेल तर जबाबदारी सरकारने घ्यायची असते.
- देशात ज्यावेळी सरदार पटेल गृहमंत्री होते, त्यावेळी संघावर बंदी होती. 
- कामगार - कष्टक-यांची बिकट परिस्थिती आहे, शेतक-यांची- ग्राहकांची लूट होत आहे.
 - समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम जातीयवादी करत आहेत, त्यांच्या पाठीशी सरकार असल्यानेच त्यांची हिंमत वाढली आहे. 
- नरेंद्र मोदींनी लोकांची परीक्षा पाहू नये, तुम्हाला बाहेर काढायला त्यांना वेळ लागणार नाही.