शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

निवडणुकीत मैत्री नको युद्ध करा

By admin | Updated: May 11, 2015 05:01 IST

निवडणुकीच्या काळात जिंकण्यासाठी युद्धच केले पाहिजे. त्यावेळी मैत्री व सगेसोयऱ्यांची नाती आडवी आणू नये, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी दिला.

पुणे : राजकारणात काम करत असताना स्वपक्ष व अन्य पक्षातील कार्यकर्त्यांशी मैत्री ठेवावी. अगदी वर्षांतील ३६४ दिवस मैत्री केली तरी चालेल, पण निवडणुकीच्या काळात जिंकण्यासाठी युद्धच केले पाहिजे. त्यावेळी मैत्री व सगेसोयऱ्यांची नाती आडवी आणू नये, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी दिला. राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या एकसष्ठीनिमित्ताने पवार यांच्या हस्ते काकडे यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां.ब.मुझुमदार अध्यक्षस्थानी होते. पालकमंत्री गिरीश बापट, महापौर दत्तात्रय धनकवडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार वंदना चव्हाण, हर्षवर्धन पाटील, उल्हास पवार, बाळा नांदगावकर, निवेदिता माने आदी उपस्थित होते.राजकीय क्षेत्रात काम करता सर्वपक्षीय मैत्री असणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे. मात्र, महाराष्ट्रवगळता काही राज्यात राजकीय वर्चस्वासाठी एकमेकांच्या जीवावर उठण्याचे प्रकार होतात. परंतु, पुण्यात वेगवेगळ््या पक्षात राहून गिरीश बापट,अंकुश काकडे व शांतीलाल सुरतवाला (गॅस) यांनी मैत्री जपली. परंतु, निवडणुकीच्या काळात मैत्री ठेवून चालणार नाही. तसे असते, तर महाभारत व रामायण घडले नसते. अर्जुनालाही त्याच्या सग्यासोयऱ्यांबरोबर लढावे लागले होते. त्यामुळे युद्धावेळी समोरच्याला उद्ध्वस्त केल्याशिवाय तुम्ही पुढे शकत नाही, अशी सल्ला पवार यांनी दिला. तसेच, पुण्यातील धोरणात्मक निर्णयावेळी मीही अंकुशचे मार्गदर्शन घेतो,अशी कबुली त्यांनी दिली. (प्रतिनिधी)