शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

दलित व्यक्तीच्या निवडीला विरोध नको

By admin | Updated: June 20, 2017 01:43 IST

बिहारचे राज्यपाल रामनाथ कोंविद यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी देऊन भाजप सरकार दलित विरोधी असल्याचा प्रचार करणाऱ्या विरोधकांचे तोंड बंद करण्याचे काम

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : बिहारचे राज्यपाल रामनाथ कोंविद यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी देऊन भाजप सरकार दलित विरोधी असल्याचा प्रचार करणाऱ्या विरोधकांचे तोंड बंद करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी केले आहे. देशाच्या सर्वोच्च पदावर एका दलित व्यक्तींची निवड होत असून, विरोधकांनी विरोध करू नये, अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले येथे मांडली.येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ‘‘केंद्र सरकारने तीन वर्षांच्या काळात सर्व सामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. त्यातील एक म्हणजे दलित समाजातील व्यक्तीला राष्ट्रपती पदासाठी संधी दिलेली आहे. कोविंद स्वच्छ प्रतिमेचे, कायदे पंडित व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना पुढे नेणारे दलित उमेदवार आहेत. शहा यांच्या निवड समितीने विचारपूर्वक कोविंद यांना उमेदवारी दिली आहे. एनडीएचा उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्व पक्षांशी चर्चा करण्यात येणार आहे.’’ महाराष्ट्रातील सत्तेतील आमचे सहकारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी मी स्वत: चर्चा करणार आहे. ठाकरे देखील एनडीएच्या उमेदवारास पांठिबा देतील, असा विश्वास आहे.