शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
3
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
4
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
5
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
6
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
7
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
8
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
9
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
10
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
11
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
12
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
13
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
14
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
15
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
16
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
17
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
18
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
19
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
20
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव

मन की नव्हे, धन की बात करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2017 02:32 IST

संघर्ष यात्रेच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील यशामुळे व दबावामुळेच मुख्यमंत्र्यांना ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’मधून जनतेशी मन की बात करावी लागत आहे

नाशिक : संघर्ष यात्रेच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील यशामुळे व दबावामुळेच मुख्यमंत्र्यांना ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’मधून जनतेशी मन की बात करावी लागत आहे. मात्र, आता संपूर्ण कर्जमाफीसाठी मन की नव्हे शेतकऱ्यांसाठी धन की बात करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत केली. शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, तत्काळ कर्जमाफी करा. अन्यथा आम्ही शेतकरी रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. समाजवादी पक्षाचे आ. अबू आझमी यांनीही संघर्ष यात्रेतून तोडगा न निघाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, प्रसंगी पोलिसांनी गोळ्या चालविल्या तर गोळ्याही खाऊ, असे स्पष्ट केले.शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधकांनी काढलेली संघर्ष यात्रा मंगळवारी नाशिकला पोहोचली. संघर्ष यात्रेदरम्यान अनेक शेतकऱ्यांनी कर्जमाफी द्या, अन्यथा आत्महत्येची परवानगी द्या, अशी भावना बोलून दाखविल्याची माहिती विखे यांनी दिली. तूरडाळ खरेदी ही केवळ काही मूठभर व्यापाऱ्यांना श्रीमंत करण्यासाठीच केली जात आहे. खरा शेतकरी त्यात भरडला जात आहे. जिल्हा बँकांना नोटाबंदीनंतर कर्ज पुरवठा करण्यास सरकार निधी उपलब्ध करून देत नाही, असे पवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)