शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

मन की नव्हे, धन की बात करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2017 02:32 IST

संघर्ष यात्रेच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील यशामुळे व दबावामुळेच मुख्यमंत्र्यांना ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’मधून जनतेशी मन की बात करावी लागत आहे

नाशिक : संघर्ष यात्रेच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील यशामुळे व दबावामुळेच मुख्यमंत्र्यांना ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’मधून जनतेशी मन की बात करावी लागत आहे. मात्र, आता संपूर्ण कर्जमाफीसाठी मन की नव्हे शेतकऱ्यांसाठी धन की बात करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत केली. शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, तत्काळ कर्जमाफी करा. अन्यथा आम्ही शेतकरी रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. समाजवादी पक्षाचे आ. अबू आझमी यांनीही संघर्ष यात्रेतून तोडगा न निघाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, प्रसंगी पोलिसांनी गोळ्या चालविल्या तर गोळ्याही खाऊ, असे स्पष्ट केले.शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधकांनी काढलेली संघर्ष यात्रा मंगळवारी नाशिकला पोहोचली. संघर्ष यात्रेदरम्यान अनेक शेतकऱ्यांनी कर्जमाफी द्या, अन्यथा आत्महत्येची परवानगी द्या, अशी भावना बोलून दाखविल्याची माहिती विखे यांनी दिली. तूरडाळ खरेदी ही केवळ काही मूठभर व्यापाऱ्यांना श्रीमंत करण्यासाठीच केली जात आहे. खरा शेतकरी त्यात भरडला जात आहे. जिल्हा बँकांना नोटाबंदीनंतर कर्ज पुरवठा करण्यास सरकार निधी उपलब्ध करून देत नाही, असे पवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)