शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

लक्ष वेधण्यासाठी वक्तव्य करीत नाही

By admin | Updated: April 21, 2015 02:08 IST

साहित्य संमेलन किंवा कोणत्याही विषयावर इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी मी वक्तव्य करीत नाही. माझ्याकडे तितका वेळही नाही.

मुंबई : साहित्य संमेलन किंवा कोणत्याही विषयावर इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी मी वक्तव्य करीत नाही. माझ्याकडे तितका वेळही नाही. जे खरे आहे तेच मी बोलतो, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांनी नागपूर येथे नेमाडेंवर केलेल्या टीकेला उत्तर देताना ते बोलत होते.साहित्य अकादमी आयोजित ‘पश्चिम भारतीय भाषेतील साहित्यात नियतकालिकांचे योगदान’ या विषयावर सोमवारी परिसंवाद पार पडला. या परिसंवादात या कार्यक्रमात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आणि मराठी सल्लागार समितीचे संयोजक प्रा. भालचंद्र नेमाडे, कोकणी व पश्चिमी भाषा सल्लागार समितीचे संयोजक तानाजी हलर्णकर यांची मुख्य उपस्थिती होती. कोणत्याही प्रकारची माहिती एका ठिकाणी संग्रहित केली गेली पाहिजे, जेणेकरून वाचक त्या माहितीपर्यंत सहज पोहोचू शकतील, असे मत त्यांनी मांडले. अतोनात समीक्षेने साहित्याचा ऱ्हास होतो़ त्यामुळे लेखन करताना स्वत:मधील समीक्षक जागा ठेवूनच लेखन केले गेले पाहिजे, अशी आग्रही भूमिका नेमाडेंनी मांडली. मिर्झा गालिब यांच्या निवडक शायरींचा वापर करीत त्यांनी लेखन कसे असावे, याबद्दलही प्रतिपादन केले. (प्रतिनिधी)