शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
2
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
16
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
17
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
18
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
19
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
20
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख

लक्ष वेधण्यासाठी वक्तव्य करीत नाही

By admin | Updated: April 21, 2015 02:08 IST

साहित्य संमेलन किंवा कोणत्याही विषयावर इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी मी वक्तव्य करीत नाही. माझ्याकडे तितका वेळही नाही.

मुंबई : साहित्य संमेलन किंवा कोणत्याही विषयावर इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी मी वक्तव्य करीत नाही. माझ्याकडे तितका वेळही नाही. जे खरे आहे तेच मी बोलतो, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांनी नागपूर येथे नेमाडेंवर केलेल्या टीकेला उत्तर देताना ते बोलत होते.साहित्य अकादमी आयोजित ‘पश्चिम भारतीय भाषेतील साहित्यात नियतकालिकांचे योगदान’ या विषयावर सोमवारी परिसंवाद पार पडला. या परिसंवादात या कार्यक्रमात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आणि मराठी सल्लागार समितीचे संयोजक प्रा. भालचंद्र नेमाडे, कोकणी व पश्चिमी भाषा सल्लागार समितीचे संयोजक तानाजी हलर्णकर यांची मुख्य उपस्थिती होती. कोणत्याही प्रकारची माहिती एका ठिकाणी संग्रहित केली गेली पाहिजे, जेणेकरून वाचक त्या माहितीपर्यंत सहज पोहोचू शकतील, असे मत त्यांनी मांडले. अतोनात समीक्षेने साहित्याचा ऱ्हास होतो़ त्यामुळे लेखन करताना स्वत:मधील समीक्षक जागा ठेवूनच लेखन केले गेले पाहिजे, अशी आग्रही भूमिका नेमाडेंनी मांडली. मिर्झा गालिब यांच्या निवडक शायरींचा वापर करीत त्यांनी लेखन कसे असावे, याबद्दलही प्रतिपादन केले. (प्रतिनिधी)