शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

केवळ मंत्रालय नको तर ओबीसींसाठी निधीही द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2017 03:03 IST

ओबीसी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालयाची नुसती घोषणा करून चालणार नाही

अनगाव : ओबीसी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालयाची नुसती घोषणा करून चालणार नाही, तर ते प्रत्यक्षात कृतीत आणून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी पुरेसा निधी केंद्र व राज्य सरकारने देणे आवश्यक आहे. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये कुणबी समाजातील शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. न्याय मिळण्यासाठी समाजबांधवांनी संघटित व्हावे, असे आवाहन विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी केले. पालखने कुणबी प्रतिष्ठानच्या वतीने संत तुकाराम महाराज क्रीडानगरीत कुणबी आध्यात्मिक संमेलनाच्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते. शेतमालाला बाजारभाव नाही. भातखरेदी केंद्र सुरू नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल होऊन आत्महत्या करतोय, असे ते म्हणाले. विकासाच्या नावाखाली रस्त्याकरिता शेतकऱ्यांच्या जमिनीचे जबरदस्तीने भूसंपादन सुरू आहे. त्याचा योग्य मोबदला मिळायला हवा. जोवर मिळत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी महिनाभर मुंबई-गोवा महामार्ग रोखून धरावा, असे ठाकरे यांनी सांगितले. येत्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्याची ग्वाही त्यांनी दिली. आमदार किसन कथोरे, गोटीराम पवार, कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील, रवींद्र घोडविंदे, विद्या वेखंडे, सुरेश टावरे, योगिता धानके, शोएब गुड्डू, शंकर खाडे, अरु ण पानसरे, किसन तारमळे, शरद पाटील, ज्ञानेश महाराज उपस्थित होते. उदय पाटील, काशिनाथ तिवरे, महेश धानके, विकास जाधव, युवराज पाटील, प्रकाश भोईर, विष्णू चंदे, भगवान सांबरे, अजय पाटील, युवराज पाटील, मनोहर ठाकरे, राजूभाऊ चौधरी, तुकाराम पष्टे आदी पदाधिकाऱ्यांचे समाजबांधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. (वार्ताहर)>संमेलनातून दिशा मिळावीअनगाव : कुणबी समाजाला इतिहास समजावा, यासाठी संमेलने होणे गरजेचे आहे. ती समाजाला ज्ञानाची, विचारांची दिशा देणारी असावी. ही संमेलने दिशादर्शक हवी, अन्यथा केवळ जेवणावळीपुरतीच ती उरतील, असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा. जेमिनी कडू यांनी व्यकत केले.