शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

शेतकऱ्यांना व्याजमाफी नको, कर्जमाफी द्या !

By admin | Updated: May 14, 2016 02:31 IST

राज्य सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत नाही तर एकरी सव्वा दोन हजार रुपये देऊन चक्क चेष्टा करीत आहे. उत्तर प्रदेश, कर्नाटकचे मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटतात आणि पॅकेज घेऊन जातात.

लातूर : राज्य सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत नाही तर एकरी सव्वा दोन हजार रुपये देऊन चक्क चेष्टा करीत आहे. उत्तर प्रदेश, कर्नाटकचे मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटतात आणि पॅकेज घेऊन जातात. महाराष्ट्राचे हात हलवत परत येतात. केंद्राने नाही दिले तरी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी १०-१५ हजार कोटी देणे सरकारला काय अवघड आहे ? व्याजमाफी नको तर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशी मागणी काँग्रेस नेते नारायण राणे यांनी शुक्रवारी येथे केली. दोन दिवसांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आलेले राणे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, मे महिना आला तरी सरकारच्या उपाययोजना नाहीत. गारपीटीचे पैसे दिले. ३१ मार्चपर्यंत वाटा असे आदेश होते. ते शक्य न झाल्याने पैसे परत गेले. त्याला मुदतवाढ का दिली नाही ? हे पैसे विदर्भाकडे वळवण्यात आले. आता तर सुप्रिम कोर्टाने दुष्काळ जाहीर केला असून दुष्काळासंबंधीच्या वीजबील माफ, शैक्षणिक फी माफ, व्याज माफ अशा साऱ्या सवलती द्याव्यात. लातूरला रेल्वेने पाणी देणाऱ्या रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पाणी दिल्याचे अभिमानाने सांगितले, पाठोपाठ पाण्याचे बिलही दिले. त्यांच्यात पाणी आहे काय ? टँकरवर फलक लावले. आता पाण्यात कमळ तरी सोडू नका, असा टोलाही त्यांनी लगावला. (प्रतिनिधी)वर्षभरात सरकार जाईल : हे सरकार पुढच्या वर्षभरात जाईल. त्यानंतर पुन्हा ते कधीच निवडून येणार नाही. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर सेना आणि भाजपा यांच्यातील नाते फार काळ टिकेल असे वाटत नसल्याचे राणे यांनी सांगितले.