शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना व्याजमाफी नको, कर्जमाफी द्या !

By admin | Updated: May 14, 2016 02:31 IST

राज्य सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत नाही तर एकरी सव्वा दोन हजार रुपये देऊन चक्क चेष्टा करीत आहे. उत्तर प्रदेश, कर्नाटकचे मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटतात आणि पॅकेज घेऊन जातात.

लातूर : राज्य सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत नाही तर एकरी सव्वा दोन हजार रुपये देऊन चक्क चेष्टा करीत आहे. उत्तर प्रदेश, कर्नाटकचे मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटतात आणि पॅकेज घेऊन जातात. महाराष्ट्राचे हात हलवत परत येतात. केंद्राने नाही दिले तरी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी १०-१५ हजार कोटी देणे सरकारला काय अवघड आहे ? व्याजमाफी नको तर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशी मागणी काँग्रेस नेते नारायण राणे यांनी शुक्रवारी येथे केली. दोन दिवसांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आलेले राणे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, मे महिना आला तरी सरकारच्या उपाययोजना नाहीत. गारपीटीचे पैसे दिले. ३१ मार्चपर्यंत वाटा असे आदेश होते. ते शक्य न झाल्याने पैसे परत गेले. त्याला मुदतवाढ का दिली नाही ? हे पैसे विदर्भाकडे वळवण्यात आले. आता तर सुप्रिम कोर्टाने दुष्काळ जाहीर केला असून दुष्काळासंबंधीच्या वीजबील माफ, शैक्षणिक फी माफ, व्याज माफ अशा साऱ्या सवलती द्याव्यात. लातूरला रेल्वेने पाणी देणाऱ्या रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पाणी दिल्याचे अभिमानाने सांगितले, पाठोपाठ पाण्याचे बिलही दिले. त्यांच्यात पाणी आहे काय ? टँकरवर फलक लावले. आता पाण्यात कमळ तरी सोडू नका, असा टोलाही त्यांनी लगावला. (प्रतिनिधी)वर्षभरात सरकार जाईल : हे सरकार पुढच्या वर्षभरात जाईल. त्यानंतर पुन्हा ते कधीच निवडून येणार नाही. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर सेना आणि भाजपा यांच्यातील नाते फार काळ टिकेल असे वाटत नसल्याचे राणे यांनी सांगितले.